शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

शेतकऱ्यांचा कल वाढला रेशीम शेतीकडे

By admin | Updated: April 21, 2017 02:22 IST

परंपरागत पिकांमुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असून, आता तरुण शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि पीक पद्धतीचा ध्यास घेतला आहे.

तुती लागवड : महागाव तालुक्यातील तरूण शेतकरी करू लागले हिंमत महागाव : परंपरागत पिकांमुळे शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असून, आता तरुण शेतकऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा आणि पीक पद्धतीचा ध्यास घेतला आहे. महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आता रेशीम शेतीला प्राधान्य दिले असून, अनेक शेतांमध्ये तुतीची लागवड होत आहे. महागाव तालुक्यातील शेतकरी तसेही प्रयोगशील आहेत. अनेक शेतकऱ्यांनी विविध प्रयोग केले आहेत. आता या शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा ध्यास घेतला आहे. अंबोडा, वाकान, हिवरा, सवना आदी परिसरात रेशीम शेती सुरू झाली आहे. अंबोडा येथील मनीष हिंगाडे, सुरेश पतंगे, रोहिदास तायडे, गजानन दातकर, रवी पतंगराव, लक्ष्मण हातमोडे, सवना येथील माणिक खोडे यांनी रेशीम शेतीचा प्रयोग सुरू केले आहे. हिंगाडे यांना रेशीम शेतीचा अनुभव असून, त्यांच्या मार्गदर्शनात रेशीम कोस तयार करण्याचे प्लान्ट तयार करण्यात आले आहे. तुतीच्या पानावर जगणाऱ्या रेशीम अळीपासून कोष तयार होतात. सदर कोष बंगलोरच्या बाजारपेठेत विकले जातात. सध्या सहाशे रुपये किलो कोषाला भाव मिळत आहे. कमी खार्चात जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरी रेशीमला पसंती देत आहेत. महागाव तालुक्यात साधारण ५० एकरात तुतीची लागवड झाली असून, अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळत आहे. (शहर प्रतिनिधी)