शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

शेतकऱ्यांनी कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:26 IST

पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढीसाठी शेतकरी गटांनी निव्वळ बचत न करता आर्थिक उत्पन्न वाढीकरिता कृषिपूरक व्यवसाय सुरू करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.डी. जाधव यांनी केले.

ठळक मुद्देप्रशिक्षण : कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन, दिग्रसमध्ये समूह शेती प्रयोग

ऑनलाईन लोकमतदिग्रस : पुढील पाच वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने उत्पादन वाढीसाठी शेतकरी गटांनी निव्वळ बचत न करता आर्थिक उत्पन्न वाढीकरिता कृषिपूरक व्यवसाय सुरू करावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी ए.डी. जाधव यांनी केले.येथील जिजामाता सभागृहात शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यावेळी बोलताना जाधव म्हणाले, कृषी विभागातर्फे शेतीपूरक व्यवसाय प्रशिक्षण, सिंचन, यांत्रिकीकरण, कृषिमाल प्रक्रिया, पणन आदींवर लक्ष दिले जात आहे. त्याअनुषंगाने राबविण्यात येणाºया योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. यावेळी आत्माचे प्रकल्प संचालक डी.बी. काळे, जिल्हा रेशीम प्रकल्प अधिकारी बावगे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. नंदकिशोर हिवरे, डॉ. प्रशांत राऊत, कृषीभूषण गणेश मात्रे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांची जमीन धारणा कमी होत असल्याने आधुनिक पद्धतीने काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकरी गटांना कृषिपूरक व्यवसायाकरिता सामूहिकरित्या दालमिल, अवजारे बँक, सेंद्रिय शेती, ग्राम बिजोत्पादन, कृषी निविष्टा विक्री केंद्र, प्रक्रिया उद्योग, प्रशिक्षण व अभ्यास दौरे, प्रात्याक्षीक आदी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गट शेतीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे शेतकरी गटांनी आता शेतकररी उत्पादक कंपनीकडे वाटचाल करावी, असे आत्माचे डी.बी. काळे यांनी केले. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे कृषी संवादिनीचे वाटप करण्यात आले. गुुलाबी बोंडअळी नियंत्रण व्यवस्थापन व उपाययोजना, उन्हाळी भूईमूग, तीळ पीक व्यवस्थापन, पेरणी ते काढणीपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात आले. रामभाऊ मोर्शटवार, रवींद्र राऊत, रामेश्वर पवार, अमृत महिंद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले. आभार सागर बोंडे यांनी मानले.