शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

शेतकऱ्यांनी शेतात गाळ टाकून समृद्धीची गुढी उभारावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 23:56 IST

ऑनलाईन लोकमतघाटंजी : ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या महत्त्वाकांक्षी योजनेतून धरणातून सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात टाकून शेतीसमृद्धीची गुढी उभारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.तालुक्यातील सावरगड येथे तलावातील गाळ काढण्याच्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतात गाळ टाकल्याने शेती उत्पादनात ...

ठळक मुद्देराजेश देशमुख : सावरगड येथे जलयुक्त शिवारअंतर्गत धरणातील गाळ उपसा कार्यक्रम

ऑनलाईन लोकमतघाटंजी : ग्रामविकास व जलसंधारण विभागातर्फे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, या महत्त्वाकांक्षी योजनेतून धरणातून सुपीक गाळ काढून शेतकऱ्यांनी तो आपल्या शेतात टाकून शेतीसमृद्धीची गुढी उभारावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.तालुक्यातील सावरगड येथे तलावातील गाळ काढण्याच्याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, शेतात गाळ टाकल्याने शेती उत्पादनात वाढ होणार आहे. गाव क्षेत्रात पाणीसाठा वाढून पिण्याच्या पाण्याची समस्याही दूर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. गुढीपाडव्याचे औचित्य साधून पंचायत समिती सदस्य सुनंदा भुजाडे यांच्या अध्यक्ष्यतेत सावरगड येथे गाळ काढण्याच्या कामाची सुरुवात झाली. अस्मिता संस्था, यवतमाळ यांनी केअरिंग फ्रेंड्स मुंबई व विकासगंगा संस्था घाटंजी यांच्या सहकार्याने हे काम सुरू केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ, सूरज शिंदे, रणजीत बोबडे, सरपंच हरिदास खडसे, उपसरपंच सुहास सरगर, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. धरणांमध्ये दरवर्षी साठत असलेल्या गाळामुळे पाणी साठवणूक क्षमतेत घट होत आहे. हा गाळ उपसा करून शेतात टाकल्यास धरणांची मूळ साठवणूक क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होते, असे मत उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी व्यक्त केले. तहसीलदार सचिन शेजाळ, शिंदे, रणजीत बोबडे यांनीही मार्गदर्शन केले.सावरगड सिंचन तलावातून ४० हजार घनमीटर गाळ निघणार असून तो शेतात टाकण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शविली. या कामाचा लाभ सावरगड परिसरातील पाच गावांतील शेतकºयांना होणार असल्याचे संगीता गायकवाड यांनी सांगितले. अमित गाडबैल, विनोद गुजलवार यांनी क्षेत्रीय प्रक्रिया पूर्ण केली.