शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
3
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
7
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
8
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
9
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
10
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
11
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
12
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
13
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
14
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
15
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
16
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
18
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
19
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
20
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री

पीक कजार्साठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे

By admin | Updated: May 27, 2015 02:11 IST

दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर फटका बसला. उत्पन्न चांगले नसल्याने त्यांची स्थिती पीक कर्ज भरण्यासारखी नाही.

यवतमाळ : दुष्काळी स्थितीमुळे शेतकऱ्यांना कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर फटका बसला. उत्पन्न चांगले नसल्याने त्यांची स्थिती पीक कर्ज भरण्यासारखी नाही. त्यामुळे शासनाने पीक कर्जाचे रुपांतरण केले आहे. गेल्या हंगामातील कर्जाचा एक पैसाही न भरलेल्या शेतकऱ्यांना रुपांतरण योजनेअंतर्गत पीक कर्ज मिळणार आहे. शेतकऱ्यांनी त्यासाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिंग यांनी केले आहे. गेल्या खरीप हंगामात पाऊस समाधानकारक झाला नाही. जिल्ह्यावर दुष्काळी स्थिती ओढवली होती. अनेक शेतकऱ्यांना या दुष्काळाचा फटका बसला. उत्पन्न समाधानकारक न झाल्याने घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीमुळे शासनाने गेल्या वर्षातील २०१४-०१५ मधील पिककर्जाचे रुपांतरण केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना कर्जाचे पाच हप्ते पाडुन दिले जाणार आहे. पुढील पाच वर्षात हे हप्ते भरता येईल. या रुपांतरीत हप्त्यातील पहीला हप्ता या वर्षी भरायची गरज नाही. यावर्षी नव्याने घेतलेले कर्ज भरतांना पुढील वर्षी पहीला हप्ता भरण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानंतरचे चार हप्ते पुढे भरता येईल. पीक कर्जाबाबत नुकतीच सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकांची बैठक घेवून खरीप पीक कर्जाचा आढावा घेतला. (कार्यालय प्रतिनिधी)