शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

खताचे दर वाढल्याने मुळावा परिसरातील शेतकरी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:45 IST

केंद्रीय खत व रसायन मंत्र्यांनी भाववाढ होणार नाही, असे सांगितले होते. मात्र, आता जे खत येत आहे, ते नवीन ...

केंद्रीय खत व रसायन मंत्र्यांनी भाववाढ होणार नाही, असे सांगितले होते. मात्र, आता जे खत येत आहे, ते नवीन दराने येत आहे. हे भाव दीडपट जादा आहे. मात्र, शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा दावा करणारे सर्व राजकीय पक्ष गुपचूप आहेत. शेतकरी पुत्र असलेले व्हाॅट‌्सॲपबहाद्दर (प्रत्येक विषयांवर टीका-टिप्पणी व वाद करणारे) यावर काहीही प्रतिक्रिया देत नाहीत.

खत कंपन्यांनी एका बाजूला खताचे भाव वाढविले, दुसऱ्या बाजूला किरकोळ खत विक्रेत्यांचे कमिशन कमी केले. त्यातही त्यांना हमाली द्यावी लागेल. यामुळे त्यांना भांडवल जास्त लागेल व नफा कमी राहील. त्यामुळे ते शेतकऱ्यांकडूनच जास्तीचे पैसे घेतील. लिंकिंग करतील. प्रामाणिक असतील तर खताचा व्यवसाय करणार नाहीत. त्यांनी काहीही केले त्याचे नुकसान शेतकऱ्यांनाच होईल. यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.