शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

उमरखेड शेळी बाजारात शेतकऱ्यांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 22:15 IST

गेल्या २५ वर्षांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरत असलेल्या शेळी बाजारात शेतकºयांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.

ठळक मुद्देबाजार समितीचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांना दिली जाते धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : गेल्या २५ वर्षांपासून येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भरत असलेल्या शेळी बाजारात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. याकडे बाजार समितीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.दर बुधवारी येथे बाजार समितीच्या प्रांगणात शेळी बाजार भरविला जातो. यात जवळपास १५ लाखांची उलाढाल होते. तालुक््यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आपल्या शेळ्या विकण्यास येतात. शेळी खरेदीसाठी आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि मराठवाड्यासह इतर भागातील व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. सर्व व्यापारी एका जागी गोळा होऊन शेळ्यांचे दर ठरवून बोली लावतात. यात शेळी विक्रेत्याला बोलूच दिले जात नाही.बाजारात दलाल व व्यापाऱ्यांचे संगनमत असल्यामुळे अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांच्या शेळ्या खरेदी केल्या जातात. दर कमी मिळाल्यास विक्रेत्यांनी नकार दिल्यास त्यांना चक्क धमकावले जाते. दिवसाढवळ्या शेतकºयांची लूट होताना बाजार समिती डोळे मिटून आहे.बाजार समितीचे पदाधिकारी, कर्मचारी कुणीही तिकडे फिरकत नाही. त्यामुळे बाजार समिती व व्यापाऱ्यांचे संगनमत तर नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.शेळीचे दर पाडतातव्यापारी आणि दलाल मिळून शेळ्यांचे दर पाडतात. कमी दरात शेळी विकण्यास कुी नकार दिला, तय त्यांना दमदाटी केली जाते. बुधवारी एवढी गर्दी असताना पोलीस प्रशासनही बाजाराकडे फिरकत नाही. त्यामुळे खरेदीदारांचे चांगलेच फावत आहे.व्यापाऱ्यांकडून दमदाटी किंवा आर्थिक फसवणूक होत असल्यास बाजार समितीकडे लेखी तक्रार करावी. चौकशी करून तत्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल.अ‍े. डी. भागानगरेप्रशासक, बाजार समिती