शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

निंगनूर येथील शेतकऱ्यांचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 23:37 IST

मनरेगाअंतर्गत मंजूर झालेल्या विहीर बांधकामाचा मोबदला तीन वर्षांपासून मिळाला नाही. त्यामुळे निंगनूर येथील पाच शेतकºयांनी मंगळवारपासून तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले. मात्र प्रशासनाने त्वरित मोबदला देण्याची ग्वाही दिल्याने बुधवारी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : मनरेगाअंतर्गत मंजूर झालेल्या विहीर बांधकामाचा मोबदला तीन वर्षांपासून मिळाला नाही. त्यामुळे निंगनूर येथील पाच शेतकऱ्यांनी मंगळवारपासून तहसीलसमोर आमरण उपोषण सुरू केले. मात्र प्रशासनाने त्वरित मोबदला देण्याची ग्वाही दिल्याने बुधवारी सायंकाळी उपोषण मागे घेण्यात आले.आदिवासी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरणाºया तत्कालीन ग्रामसेवकासह संबंधितांवर कठोर कारवाई करून वरिष्ठांनी न्याय मिळवून द्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. २०१२-१३ मध्ये मनरेगाअंतर्गत पाच शेतकऱ्यांना विहीर बांधकामासाठी मंजुरी मिळाली. त्यामुळे निंगनूर येथील शेतकरी काळूराम टारपे, मारोती टारपे, दत्ता टारपे, उकंडा मुरमुरे व संभाजी घावस यांनी शेतात खोदकाम केले. मात्र अद्याप त्यांना मोबदला मिळाला नाही.बांधकामाचा मोबदला मिळण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक घावडे यांनी मस्टर आॅनलाईन करण्यास जाणीवपूर्वक कुचराई केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रत्यक्षात काम करूनही सदर ग्रामसेवकाने लालसेपोटी आम्हाला मोबदल्यापासून वंचित ठेवले आणि प्रत्यक्षात कामे न केलेल्या लाभार्थ्यांना मात्र ‘लक्ष्मी दर्शन’ करताच कामाचा मोबदला मिळवून दिला, असा त्यांचा आरोप आहे. आता चौकशीचे आश्वासन मिळाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले.स्थायी समितीत प्रश्न उपस्थितउपोषणाच्या दुसऱ्या दिवशी जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे गटनेते राम देवसरकर यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी संबधित शेतकऱ्यांच्या प्रलंबिंत समस्यांबाबत येतया स्थायी समिती सभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार विजय खडसे, जिल्हा परिषद सदस्य चिंतागराव कदम, दतराव शिंदे, सहायक गटविकास अधिकारी खुडे, उत्तम पांडे, शेषराव गुडे यांच्यासह निंगनूरचे नागरिक उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत उपोषणमागे घेण्यात आले.