शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

वीज कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक

By admin | Updated: September 9, 2015 02:39 IST

वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील आसेगाव देवी, पांढुर्णा, आसोली व पिंप्री या गावच्या असंख्य नागरिकांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली.

बाभूळगाव : वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील आसेगाव देवी, पांढुर्णा, आसोली व पिंप्री या गावच्या असंख्य नागरिकांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा दोन वर्षांपासून खंडीत रहात असून, शेतकऱ्यांना नाहक त्रास व नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असतानाही वीज मंडळाकडून वारंवार वीज खंडीत करण्यात येते. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर आदींचे उभे पीक सध्या वाळण्याच्या मार्गावर आहे. या गावांमध्ये आठवड्यातून केवळ तीन दिवस वीज पुरवठा करण्यात येतो. आणि त्याही तीन दिवसात दुरूस्तीचे काम काढले जाते. अशा वेळी अतिरिक्त दिवस दिले जात नाही. त्यामुळे दोन दिवसात सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा या सर्व गावातील शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी उद्धव खोडे, डॉ. सुभाष सुद्दलवार, गजानन कोळमकर, विवेक तडसकर, महेश पाटील, प्रदीप लुणावत, रवींद्र आंबिलकर, सुरेश आडे, संदीप लुणावत, पुरूषोत्तम गावंडे, राजीव बेले, दत्तात्रय आडे, दादाराव आडे आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)