शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

वीज कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक

By admin | Updated: September 9, 2015 02:39 IST

वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील आसेगाव देवी, पांढुर्णा, आसोली व पिंप्री या गावच्या असंख्य नागरिकांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली.

बाभूळगाव : वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील आसेगाव देवी, पांढुर्णा, आसोली व पिंप्री या गावच्या असंख्य नागरिकांनी सोमवारी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा दोन वर्षांपासून खंडीत रहात असून, शेतकऱ्यांना नाहक त्रास व नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असतानाही वीज मंडळाकडून वारंवार वीज खंडीत करण्यात येते. त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर आदींचे उभे पीक सध्या वाळण्याच्या मार्गावर आहे. या गावांमध्ये आठवड्यातून केवळ तीन दिवस वीज पुरवठा करण्यात येतो. आणि त्याही तीन दिवसात दुरूस्तीचे काम काढले जाते. अशा वेळी अतिरिक्त दिवस दिले जात नाही. त्यामुळे दोन दिवसात सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा या सर्व गावातील शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशाराही शेतकऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी उद्धव खोडे, डॉ. सुभाष सुद्दलवार, गजानन कोळमकर, विवेक तडसकर, महेश पाटील, प्रदीप लुणावत, रवींद्र आंबिलकर, सुरेश आडे, संदीप लुणावत, पुरूषोत्तम गावंडे, राजीव बेले, दत्तात्रय आडे, दादाराव आडे आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)