शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीवर शेतकºयांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:31 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा मार शेतकरी झेलत आहे. अशातच विद्युत कंपनीने थकित बिलासाठी वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे.

ठळक मुद्देसंताप व्यक्त : घाटंजी परिसरात वीज तोडण्याची कंपनीची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : निसर्गाच्या लहरीपणाचा मार शेतकरी झेलत आहे. अशातच विद्युत कंपनीने थकित बिलासाठी वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा सुरू केला आहे. याविरोधात संताप व्यक्त करत शेतकरी कापसाचे गाठोडे घेऊन विद्युत कंपनीच्या कार्यालयावर धडकले.अस्मानी आणि सुलतानी संकटाला तोंड देता-देता शेतकºयांच्या नाकीनऊ येत आहे. बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीने आक्रमण केले आहे. जेमतेम हाती आलेल्या कापसाचा लिलावही सुरू झालेला नाही. व्यापाºयांना कवडीमोल दरात पांढरे सोने विकावे लागत आहे. अशातच विद्युत कंपनीने कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय वीज कापणे सुरू केले आहे.तालुक्यातील टिटवी, वासरी, मांडवा, हिवरधरा आदी गावातील वीज ग्राहक या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. गोपाल उमरे, प्रमोद गंडे, राजू पेंदोर, जिजाबाई निबुदे, पुंडलिक गुरनुले, रमेश गुरनुले, महादेव बारेकर यांच्या शेतातील वीज कापण्यात आली. सध्या पिकाला पाणी देण्याची गरज आहे. वीज तोडल्याने उत्पादन आणखी घटण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकºयांनी विद्युत कंपनीच्या कार्यालयावर धडक दिली. कापसाचे गाठोडे डोक्यावर घेऊनच शेतकरी याठिकाणी दाखल झाले होते. यावेळी देवानंद पवार, शैलेश इंगोले, प्रशांत धांदे, मनोज ढगले, प्रशांत मस्के, सैयद रफिक, सैयद शब्बू आदी उपस्थित होते.