शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

बँकेच्या गलथानपणाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: June 17, 2016 02:49 IST

उत्तरवाढोण्यातील सेंट्रल बँक व्यवस्थापनाच्या गलथानपणाचा फटका उत्तरवाढोणा येथील शेतकऱ्यांना बसत आहे.

सोनखास : उत्तरवाढोण्यातील सेंट्रल बँक व्यवस्थापनाच्या गलथानपणाचा फटका उत्तरवाढोणा येथील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. उत्तरवाढोणा येथील ज्ञानेश्वर माणिकराव कुणगर यांनी २०१२ मध्ये उत्तरवाढोणा सेंट्रल बँकेकडून ४० हजार रुपये कर्ज उचलले आणि २०१३ मध्ये व्याजासह या कर्जाची परतफेड केली. त्याचवेळी बँकेने ९० हजार रुपये पीक कर्ज कुनगर यांना मंजूर केले. मात्र बँक व्यवस्थापकाने तुमच्यावर दोन पीक कर्जाची परतफेड करणे बाकी असून, विहिरीसाठी असलेले कर्जसुद्धा भरावयाचे असल्याचे सांगितले. वास्तविक विहिरीच्या कर्जाचा १० हजाराचा हप्तासुद्धा कुनगर यांनी भरला होता. परंतु बँक व्यवस्थापकाने कर्ज भरल्याची नोंद न घेतल्यामुळे कुनगर या गरीब शेतकऱ्याला संकटात टाकले. वारंवार लक्षात आणून देखील बँकेच्या चुकीमुळे कुनगर यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत कुनगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे. (वार्ताहर)