शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

बँकेच्या गलथानपणाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: June 17, 2016 02:49 IST

उत्तरवाढोण्यातील सेंट्रल बँक व्यवस्थापनाच्या गलथानपणाचा फटका उत्तरवाढोणा येथील शेतकऱ्यांना बसत आहे.

सोनखास : उत्तरवाढोण्यातील सेंट्रल बँक व्यवस्थापनाच्या गलथानपणाचा फटका उत्तरवाढोणा येथील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. उत्तरवाढोणा येथील ज्ञानेश्वर माणिकराव कुणगर यांनी २०१२ मध्ये उत्तरवाढोणा सेंट्रल बँकेकडून ४० हजार रुपये कर्ज उचलले आणि २०१३ मध्ये व्याजासह या कर्जाची परतफेड केली. त्याचवेळी बँकेने ९० हजार रुपये पीक कर्ज कुनगर यांना मंजूर केले. मात्र बँक व्यवस्थापकाने तुमच्यावर दोन पीक कर्जाची परतफेड करणे बाकी असून, विहिरीसाठी असलेले कर्जसुद्धा भरावयाचे असल्याचे सांगितले. वास्तविक विहिरीच्या कर्जाचा १० हजाराचा हप्तासुद्धा कुनगर यांनी भरला होता. परंतु बँक व्यवस्थापकाने कर्ज भरल्याची नोंद न घेतल्यामुळे कुनगर या गरीब शेतकऱ्याला संकटात टाकले. वारंवार लक्षात आणून देखील बँकेच्या चुकीमुळे कुनगर यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत कुनगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करून न्यायाची मागणी केली आहे. (वार्ताहर)