शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

यवतमाळ जिल्ह्यातील बळीराजाने अखेर जनावरे पिकात सोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 14:57 IST

महागाव तालुक्याच्या बोरी(इजारा) येथील शेतकरी बाळू राठोड यांनी पिकांमध्ये जनावरे सोडली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महाबीजसह इतर काही कंपन्यांची बियाणे निकृष्ट निघाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फटका बसला. बियाणे उगवलीच नसल्याने पेरणीचा पैसा व्यर्थ गेला. हे संकट टळत नाही तोच सततच्या पावसाने शेती पिके पिवळी पडू लागली आहेत. घरात काहीच सोयाबीन येणार नसल्याची चिन्हे दिसू लागल्याने उभ्या पिकामध्ये जनावरे सोडण्याचा प्रकार यवतमाळ जिल्ह्यात घडला आहे.पिवळे पडलेले सोयाबीन, कपाशीच्या पात्या गळत असल्याचे डोळ्यासमोर दिसत आहे. सुरुवातीला पीक परिस्थिती उत्तम असताना नेमके काय घडले याचे कारण शोधत असताना बराचवेळ निघून गेला. कृषी विभागाकडून सर्वेक्षण होवून नुकसान भरपाई मिळेल ही आशा ठेवून या विभागाला पत्र दिले. मात्र साधी दखलही घेतली गेली नाही. यामुळे महागाव तालुक्याच्या बोरी(इजारा) येथील शेतकरी बाळू राठोड यांनी पिकांमध्ये जनावरे सोडली.काळूलालनगरचे विनोद चव्हाण, मादणी गावातील विकास गर्जे, नायगावचे नंदू चाौधरी आदी शेतकऱ्यांनी लोकमतकडे आपली व्यथा मांडली. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबालाही या अस्मानी संकटाला पुन्हा सामोरे जावे लागत आहे. निकृष्ट बियाण्यांची मदतही नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पदरात पडली नाही. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

टॅग्स :agricultureशेती