शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

तुरीला भाव नसल्याने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: January 12, 2017 00:54 IST

यावर्षी खरीप हंगामात समाधानकारक उत्पादन झाले असतानाच नोटाबंदी व पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे.

पुसद : यावर्षी खरीप हंगामात समाधानकारक उत्पादन झाले असतानाच नोटाबंदी व पिकांना योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक गणित बिघडले आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले असले तरी तुरीला गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्धाही भाव नसल्याने तूर उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. सोयाबीन आणि कापसाने नुकसान केल्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढविले. परंतु याच वेळी बाजारात तुरीचे भावही कोसळले आहे. गेल्या वर्षी नऊ ते १० हजाराच्या घरात गेलेला भाव यवर्षी केवळ साडेचार हजार रुपयांवर आला आहे. मागील वर्षी चांगला भाव मिळाल्याने यावर्षी देखील तुरीला चांगला भाव राहिल अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. अशा वेळी अनेकांनी आपले इतर पिकांचे क्षेत्र कमी करून तूर पिकांची लागवड केली. आता तुरीचे भावच कोसळल्याने शेतकऱ्यांना काय करावे कळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त असून, यामध्ये शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)