शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

३६ वर्षांनंतरही पाणी शेतात पोहोचलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:46 IST

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, अशा सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत देण्याची मागणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. १९८३ ...

ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या, अशा सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत देण्याची मागणी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली. १९८३ मध्ये शासनाने अधरपूस प्रकल्पाचे पाणी आर्णी तालुक्यात पोहोचविण्यासाठी कवठाबाजार, साकूर, मुकिंदपूर, कोसदनी, दोनवाडा परिसरातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित केल्या. तब्बल ५० शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन प्रकल्पासाठी दिली. सात-बारावर शासनाचे नाव नोंदविले गेले. परिणामी शेतकरी शेतीपासून वंचित झाले. त्यांना आता ही शेती कसता येत नाही. त्यावर पीककर्ज, शासकीय योजना, अनुदान मिळत नाही. संपादित जमिनीवर कोणतेही काम झाले नाही. जमिनी मूळ शेतकऱ्यांच्या ताब्यात असल्या, तरी त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही. कवडीमोल भावात दिलेल्या जमिनी पुन्हा परत मिळाव्यात, याकरिता परिसरातील शेतकरी एकवटले आहेत.

राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेतली असून राज्य शासनाच्यावतीने वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी समिती गठित केली. त्या समितीचा लवकरच पाहणी दौरा करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीचे प्रतिनिधी विवेक दहिफळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रपरिषदेला प्रशांत जाधव, विवेक पांडे, नारायण व्यवहारे, गोविंदराव देशमुख व अन्य शेतकरी उपस्थित होते.