शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

यशस्वी जीवनाचा सार ‘ध्याना’त

By admin | Updated: September 21, 2014 00:03 IST

धावपळीच्या युगात वाढलेला कामाचा ताण. यातून वाढलेले विस्मरण अलीकडे प्रत्येकासाठी चिंतेचा विषय झाला आहे. यावर मात करणे सहज शक्य आहे. त्यासाठी दररोज अर्धा तास ध्यान करण्याची आवश्यकता आहे.

जागतिक स्मृतिभ्रंश दिवस : मार्इंड पॉवर, मेंदूला हवी आठवणीची सवयंयवतमाळ : धावपळीच्या युगात वाढलेला कामाचा ताण. यातून वाढलेले विस्मरण अलीकडे प्रत्येकासाठी चिंतेचा विषय झाला आहे. यावर मात करणे सहज शक्य आहे. त्यासाठी दररोज अर्धा तास ध्यान करण्याची आवश्यकता आहे. याबाबत ‘लोकमत’ने मार्इंड पॉवरच्या कार्यकर्त्याशी साधलेला संवाद.जगातील यशस्वी लोकांनी आपल्या बुध्दीमत्तेचा केवळ दहा टक्केच वापर केला. अलीकडील तीन दशकाचा विचार केला तर अलबर्ड आईनस्टाईन हे सर्वात विद्वान व्यक्ती मानले जाते. परंतु त्यांनीही केवळ ४.५ टक्केच मेंदूचा वापर केला. सर्वसामान्य लोक आपल्या बुध्दीमत्तेचा दररोज केवळ ०.५ टक्केच वापर करतात. त्यांना आपल्या बुध्दीमत्तेचा वापर अधिक वाढविणे सहज शक्य आहे. दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास त्यांनी बुध्दीमत्तेचा वापर वाढविल्यास जीवनात यशाचे शिखर गाठणे सहज शक्य आहे.या बाबत सामाजिक प्रबोधन करणारे अजित डेहणकर यांनी सोप्या पध्दती सांगितल्या आहे. मेंदूला आठवण ठेवण्यासाठी सवय करावी लागते. आपण महत्त्वाच्या घटनांनाच लक्षात ठेवतो. प्रत्यक्षात प्रत्येक गोष्ठ मेंदूत रेकॉर्ड होते, ती बाहेर काढण्यासाठी शास्त्रशुध्द पध्दत आहे. यामध्ये ध्यान हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. यासोबतच हिप्नोथेरपीमधूनही माहिती मिळविणे शक्य आहे.आपले वय जितके तितकाच वेळ ध्यान केल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी मांडी घालून बसणे आणि श्वासांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. दररोज आपण झोपी गेल्यावर जागृत मन झोपते. मात्र अर्धजागृत मन यावेळी कार्य करते. त्यामुळे उठल्यावर आपल्या मनात जे विचार येतात ते नोंदविले पाहिजे. कुठलीही घटना आपल्या सोबत घडण्यापूर्वी ती आपल्या डोक्यात घर करते. नंतर घटना घडते. त्यामुळे आपल्या डोक्यात सकारात्मक विचार असावे. आपल्या प्रत्येक विचाराचा वर्तनावर परिणाम होतो. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे ध्ये निश्चित करून वाटचाल करीत राहिल तर, नेहमीच त्यामध्ये यश मिळते. त्यासाठी आत्मविश्वासाची आवश्यकता आहे. स्मृतिभ्रंश होऊ नये म्हणून दररोज घरातील सर्व वस्तू पाहून त्या कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करावा. अथवा बाजारात ज्या गोष्टी आपण पाहिल्या, त्या लिहिण्याचा प्रयत्न केला तर या गोष्टी आपल्याला सहज आठवतात. (शहर वार्ताहर)