शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वन विभागाची अतिक्रमण हटाओ मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 23:35 IST

तालुक्यातील महाळुंगी येथील वन विभागाच्या कक्ष क्र. ३२० व शिरपूर बिटमध्ये वनविभागाच्या साडे पंधरा हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झाले होते. वारंवार सूचना देवूनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हते.

ठळक मुद्देमहाळुंगी : वन जमिनीवरचा ताबा काढला

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील महाळुंगी येथील वन विभागाच्या कक्ष क्र. ३२० व शिरपूर बिटमध्ये वनविभागाच्या साडे पंधरा हेक्टर जमिनीवर अतिक्रमण झाले होते. वारंवार सूचना देवूनही अतिक्रमण काढण्यात येत नव्हते. काहींनी तर या जमिनीवर पेरणी केली आहे. अखेर उपवनसंरक्षकांच्या आदेशावरून स्थानिक वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने १७ जणांच्या वन जमिनीवरील अतिक्रमण काढून ताबा कायम केला.अतिक्रमण झालेल्या परिसरात वन विभागाने जमिनीची मोजणी केली. यावरून ही बाब स्पष्ट झाली. संबंधितांना कायदेशीर नोटीसही बजावण्यात आल्या. त्यानंतरही कोणीच जुमानन्यास तयार नव्हते. शेवटी अतिक्रमण झालेल्या जमिनीबाबतचे फाईल उपवनसंरक्षक बी.एन. पिंगळे यांच्यापुढे ठेवण्यात आले. या प्रकरणात सहायक वनसंरक्षक विपीन राठोड यांनी थेट घटनास्थळ गाठले. उत्तर आर्णीतील वन परिक्षेत्र अधिकारी आर.बी. रोडगे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविली. सोबतच वन विभागाच्या जमिनीचे क्षेत्र व हद्द कायम केली.यावेळी वनपाल विजय भोयर, वनरक्षक डी.पी. सपकाळे यांच्यासह उत्तर तथा दक्षिण आर्णीचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी पोलीस बंदोबस्तसुध्दा ठेवण्यात आला होता.

टॅग्स :forest departmentवनविभागEnchroachmentअतिक्रमण