शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

तिवरंग येथे भारूडी भजनांचा सामना

By admin | Updated: September 15, 2016 01:23 IST

उमरखेड तालुक्यातील तिवरंग येथे भारूडी भजनांचा सामना आयोजित करण्यात आला होता. येथे गणेश मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता.

मुळावा : उमरखेड तालुक्यातील तिवरंग येथे भारूडी भजनांचा सामना आयोजित करण्यात आला होता. येथे गणेश मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. ग्रामीण भागामध्ये अजूनही अशा प्रकारचे भजनी सामने घेतले जातात आणि ते लोकप्रिय होतात. उमरखेड तालुक्यातील पिंपरी दिवट आणि मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील मरगडा येथील भजनी दिंड्यांचा सामना रंगतदार झाला. चटकदार दोपारे, शेर यांच्यासोबत भक्तिगीत, गौळण सादर करण्यात आली. पिंपरी दिवट येथील अशोक सूर्यवंशी आणि संचांनी मच्छिंद्रनाथाची कथा वर्णन केली, तर वरगडा येथील परशुराम काळे व त्यांच्या संचाने गंधर्वाची (गाढवाचं लग्न) कथा वर्णन केली. तालुक्यातील तिवडी, टाकळी, पळशी, भाटेगाव, इहळगाव, सुकळी, कळमुला, पोफाळी, जनुना येथील गावकरी उपस्थित होते. हा सामना दोन दिवस चालला. समारोपीय कार्यक्रम माजी सरपंच दिनेश चौतमाल यांच्या उपस्थितीत झाला. (वार्ताहर)