शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कल्याण निधीसाठी कर्मचारी आक्रमक

By admin | Updated: November 6, 2016 00:12 IST

जिल्हा परिषदेमध्ये १९७५ पासून सुरू असलेली कर्मचारी कल्याण निधी योजना पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी कर्मचारी आक्रमक झाले आहे.

पोलीस आयुक्तालयातील प्रकार : सीपींसमोर कारवाईचे आव्हानअमरावती : शहर कोतवालीच्या हद्दीत जुगार उघड होतो, म्हणून पोलीस निरीक्षकांचे निलंबन, दहापेक्षा अधिक जण मुख्यालयी संलग्न, असे कारवाईचे आसूड ओढले जातात. मात्र, त्याचवेळी दोन पोलीस निरीक्षकांना झुकतेमाप का दिले जाते, असा प्रश्न पोलीस वर्तुळात उपस्थित झाला आहे. अधिनस्थ यंत्रणेपैकी काहींना ‘सरळ’ करण्यासाठी पोलस आयुक्तांनी निलंबन, बदलीसह मुख्यालयी संलग्नतेसोबत अनेकांच्या वेतनवाढी रोखल्यात. अनेकांना शो-कॉज बजाविण्यात आल्यात. मात्र, दोन निरीक्षक या दंडात्मक कारवाईला अपवाद ठरले आहेत. या दोघांना झुकतेमाप का? याची चर्चा आयुक्तालयात सुरू आहे. कारवाई न करण्यामागे त्या दोघांचे 'स्ट्राँग पॉलिटिकल कनेक्शन' कारणीभूत असल्याची ओरड आहे. पोलीस आयुक्तालयातील कार्यालयात बसणाऱ्या एका पोलीस निरीक्षकाला त्याच्या मर्जीने ‘मलईदार’ पोलीस ठाणे दिले जाते. दुसऱ्याची एकाच महिन्यात दोनदा बदली होऊन त्याला आधीचेच पोलीस ठाणे मिळते तरी कसे, असा प्रश्न ‘खाकी’नेच उपस्थित केला आहे. दोघांपैकी एकाच्या हद्दीत तर दस्तुरखुद्द पोलीस आयुक्तच गांजा पकडतात. ट्रक चोरीची तक्रार मिसिंग म्हणून नोंदविण्यास फिर्यादीवर दबाव टाकला जातो. अवैध दारू आणि जुगार अड्डे राजरोसपणे चालविले जातात. ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरून काली-पिली अनधिकृतपणे धावतात. कुठलाही अवैध धंदा पोलिसांच्या मर्जीशिवाय चालविणे शक्य नसल्याचे उघड वास्तव असताना संबंधित ठाणेदाराला साधी शो-कॉजही बजावली जात नाही. त्यामुळे, पोलीस आयुक्त या दोन ठाणेदारांवर ‘प्रशासकीय कारवाई’ करण्यास का मागे पुढे पाहतात, याची कारणमिमांसा होणे गरजेचे आहे. याआधीही या ठाण्यातून अनेक तक्रारदारांना रिक्तहस्ते पाठविण्यात आले. आतासुद्धा ट्रक चोरीची तक्रार नोंदवून न घेणाऱ्या ठाणेदारांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्याअनुषंगाने त्या निरीक्षकांवर प्रशासकीय कारवाईचा दंडुका उगारावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)राजकीय हितसंबंधदोन ठाणेदारांसह पोलीस आयुक्तालयातील अन्य एका पोलीस निरीक्षकांवर राजकीय वरदहस्त आहे. प्रसंगी या पॉलिटिकल कनेक्शनचा वापर करून तेच यंत्रणेवर भारी पडत असल्याचे चित्र क्लेशदायी आहे. शहराच्या एका सीमेशी लगट करणाऱ्या पोलीस ठाणेदाराविरुद्ध अवैध धंदे राजरोसपणे सुरू असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. गुन्हे शाखेत असताना या महाशयाने थेट खारतळेगाव, पुसद्यापर्यंत ‘कनेक्शन’ निर्माण केले होते. मात्र, बदनामी झाल्यानंतर राजकीय आडोशाला जाऊन स्वत:चे योग्य जागी पुनर्वसन करून घेतले. या राजकीय हितसंबंधांची जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.