शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा नदीला पूर, बगाजी सागर चे उघडले अकरा दरवाजे

By admin | Updated: July 5, 2016 18:13 IST

बगाजी सागर धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्यामुळे अकरा दरवाजे उघडण्यात आले़ दरम्यान वर्धा नदीला पूर आला असून दोन दिवस पाण्याचा विर्सग राहणार आहे़

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. ५ : धामणगाव(रेल्वे), (जि. अमरावती) बगाजी सागर धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्यामुळे अकरा दरवाजे उघडण्यात आले़ दरम्यान वर्धा नदीला पूर आला असून दोन दिवस पाण्याचा विर्सग राहणार आहे़अमरावती व वर्धा या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बगाजी सागर धरणाची मुहूर्त मेढ १९७६ मध्ये झाली होती़ वर्धा जिल्ह्यातील २२ तर अमरावती जिल्ह्यातील सात गावांचे पुर्नवसन करण्यात आले होते़ आता या धरणातील पाणी उन्हाळ्यात अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या गावासाठी संजीवनी ठरत आहे़ दोन दिवसापासून सुरू असलेले पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे़ त्यामुळे १५४ घनमीटर प्रतीसेकंद पाण्याचा विर्सग सुरू आहे़ अकरा दरवाजे २० सेंमी पर्यंत उघडले असल्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे़ वर्धा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा तालुका प्रशासनाने दिला आहे़ पावसाचे वाढणाऱ्या प्रमाणात जलसाठा संतुलीत प्रमाणात राहावा या करीता दोन दिवस पाण्याचा विर्सग राहणार असल्याची माहीती निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी़जी़रब्बेवार यांनी दिली़