शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
2
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
3
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
4
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
5
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
6
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
7
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
8
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
9
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
10
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
11
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
12
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
13
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
14
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
15
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
16
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
17
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
18
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
19
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
20
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?

वर्धा नदीला पूर, बगाजी सागर चे उघडले अकरा दरवाजे

By admin | Updated: July 5, 2016 18:13 IST

बगाजी सागर धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्यामुळे अकरा दरवाजे उघडण्यात आले़ दरम्यान वर्धा नदीला पूर आला असून दोन दिवस पाण्याचा विर्सग राहणार आहे़

ऑनलाइन लोकमत

वर्धा, दि. ५ : धामणगाव(रेल्वे), (जि. अमरावती) बगाजी सागर धरणात पाण्याचा जलसाठा वाढल्यामुळे अकरा दरवाजे उघडण्यात आले़ दरम्यान वर्धा नदीला पूर आला असून दोन दिवस पाण्याचा विर्सग राहणार आहे़अमरावती व वर्धा या दोन जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या बगाजी सागर धरणाची मुहूर्त मेढ १९७६ मध्ये झाली होती़ वर्धा जिल्ह्यातील २२ तर अमरावती जिल्ह्यातील सात गावांचे पुर्नवसन करण्यात आले होते़ आता या धरणातील पाणी उन्हाळ्यात अमरावती व वर्धा जिल्ह्याच्या गावासाठी संजीवनी ठरत आहे़ दोन दिवसापासून सुरू असलेले पावसामुळे धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे़ त्यामुळे १५४ घनमीटर प्रतीसेकंद पाण्याचा विर्सग सुरू आहे़ अकरा दरवाजे २० सेंमी पर्यंत उघडले असल्यामुळे वर्धा नदीला पूर आला आहे़ वर्धा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा तालुका प्रशासनाने दिला आहे़ पावसाचे वाढणाऱ्या प्रमाणात जलसाठा संतुलीत प्रमाणात राहावा या करीता दोन दिवस पाण्याचा विर्सग राहणार असल्याची माहीती निम्न वर्धा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी़जी़रब्बेवार यांनी दिली़