शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कृषिजन्य वस्तूंपासून वीज

By admin | Updated: July 30, 2015 02:13 IST

टाकाऊ कृषीजन्य वस्तूंपासून विजनिर्मितीच्या हालचाली राज्यात सुरू झाल्या आहेत.

राज्याचा पुढाकार : खेड्यांतच उभारणार प्रकल्प, रोजगाराच्या संधी उपलब्ध होणारविवेक ठाकरे  दारव्हाटाकाऊ कृषीजन्य वस्तूंपासून विजनिर्मितीच्या हालचाली राज्यात सुरू झाल्या आहेत. अशा ऊर्जास्त्रोद्वारे वीजनर्मितीचे उद्दिष्ट केंद्रसरकारने जाहीर केल्यानंतर राज्याने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. असे प्रकल्प थेट ग्रामीण भागातच स्थापन होणार असल्याने खेड्यातील विजेच्या समस्या बऱ्याच अंशी सुटण्याची शक्यता आहे.राज्यातील पवन, सौर या इतर स्त्रोतांचा वीजनिर्मितीसाठी गांभीर्याने विचार सुरू झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितरीत्या धोरण आखून राज्यात पारेषण संलग्न विविध क्षमतेचे प्रकल्प स्थापन करण्याचे निश्चित केले आहे. पवनऊर्जेपासून पाच हजार मेगावॅट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प, उसाच्या चिपाडावर किंवा कृषी अवशेषांवर आधारित एक हजार मेगावॅट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प, ४०० मेगावॅट क्षमतेचा लघूजलविद्युत प्रकल्प, कृषीजन्य अवशेषांवर आधारित ३०० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प, औद्योगिक टाकाऊ पदार्थांपासून २०० मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प आणि सौरऊर्जेपासून सात हजार ५०० मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याद्वारे एकूण १४ हजार ४०० मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. हे प्रकल्प जलद विकसित होण्यासाठी केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय मंत्रालयाकडून महाउर्जा कार्यालयाकडून सहाय्य घेण्यात येणार आहे. शेतातील टाकाऊ कृषीजन्य अवशेषापासून अतिरिक्त वीजनिर्मिती होऊ शकते. अशा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळविता येऊ शकतो. शिवाय ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊ शकते. अशा प्रकल्पांना कायमस्वरुपी टाकाऊ कृषीजन्य अवशेष मिळत राहणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यासाठी कृषीजन्य अवशेष संकलनक्षेत्र निधारित करणे गरजेचे असते. या धोरणांतर्गत कम्बशन व गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाद्वारे वीजनिर्मिती प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होऊन ग्रामीण भागातील अनेक प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे.