शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

५०८ ग्रामपंचायतींची दुसऱ्या टप्प्यात निवडणूक

By admin | Updated: May 6, 2015 01:50 IST

पहिल्या टप्प्यातील ४८३ ग्रामपंचायती निवडणुका पार पडताच प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी चालविली आहे.

यवतमाळ : पहिल्या टप्प्यातील ४८३ ग्रामपंचायती निवडणुका पार पडताच प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची तयारी चालविली आहे. ५०८ ग्रामपंचायतीची निवडणूक जून, जुलै महिन्यात होणार असून त्या अनुषंगाने बुधवारी आढावा बैठक आयोजित आहे. राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात कार्यकाळ संपणाऱ्या ग्रामपंचायती किती आहे, याची विचारणा करण्यात आली आहे. त्यांचा प्राथमिक अहवाल तयार करण्याचे काम निवडणूक विभागाने हाती घेतले आहे. या संदर्भात आढावा घेण्यासाठी बुधवारी बैठक होणार आहे. लवकरच जिल्ह्यातील ५०८ ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होणार असून पुन्हा गावागावामध्ये निवडणुकीचे वातावरण तापणार आहे. सरपंच निवडीला पोलीस संरक्षण पहिल्या टप्प्यात पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमधील सरपंच पदाची निवड ६ मेपासून होत आहे. यवतमाळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड ६ मे रोजी होणार आहे. ११ मेपर्यंत इतर तालुक्यातील सरपंचाची निवड केली जाईल.निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून पोलीस संरक्षण दिले जाणार आहे. तहसीलदार, अव्वल कारकून आणि मंडळ अधिकाऱ्यांची या निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. सरपंच पदाच्या निवडीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. (शहर वार्ताहर)