शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

पांढरकवडा तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींची निवडणूक

By admin | Updated: April 2, 2015 00:10 IST

येत्या मे ते जुलै दरम्यान मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींची २२ एप्रिलला निवडणूक होत आहे.

पांढरकवडा : येत्या मे ते जुलै दरम्यान मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींची २२ एप्रिलला निवडणूक होत आहे. त्यासाठी तहसीलदार शैलेश काळे यांनी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता अधिसूचना प्रसिद्ध होताच उमेदवारी अर्ज स्विकारणे सुरू झाले आहे. ही प्रक्रिया ७ एप्रिलपर्यंत चालणार आहे. तालुक्यात पहिल्या टप्प्यात केळापूर, सखी बु., पाथरी, सायखेडा, अडणी, मोहदरी, सिंगलदीप, वाई, पिंपरी रोड, साखरा बु., किन्ही नंदपूर, वृंदावन टाकळी, सोनुर्ली, कोंघारा, पहापळ, चालबर्डी, घोन्सी, कारेगाव-रामपूर, सोनबर्डी, साखरा खुर्द, कवठा, वांजरी, चनाखा, कोदोरी, ढोकी रोड, रूढा, चिखलदरा, मांगुर्डा, कोपामांडवी, वाऱ्हा, घुबडी, सुन्ना, पिंपळखुटी या ३३ ग्रामपंचायतींची निवडणूक २२ एप्रिलला होणार आहे.मतदानानंतर लगेच दुसऱ्या दिवशी २३ एप्रिलला मतमोजणी होईल. एल.यू.चांदेकर हे केळापूर, घोन्सी, पिंपरी रोड, पहापळ, कोंघारा ग्रामपंचायतींचे निवडणूक निर्णय अधिकारी आहे. ए.यू. गुघाणे यांच्याकडे चालबर्डी, सोनबर्डी, साखरा बु., मांगुर्डा, पाथरी, विजय दावडा यांच्याकडे सखी बु., सायखेडा, मोहदरी, वृंदावन टाकळी, बी.एन. जाधव यांच्याकडे अडणी, सिंगलदीप, किन्ही नं., सोनुर्ली, एस.पी. गिरी यांच्याकडे कारेगाव, रामपूर, साखरा खु., वाई, चिखलदरा आणि वांजरी, पी.टी. राके यांच्याकडे सुन्ना, पिंपळखुटी, ढोकी रोड व रूढा, तर भाऊ चव्हाण यांच्याकडे घुबडी, चनाखा, कोदोरी, कवठा, वाऱ्हा, कोपामांडवी ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. एच.डब्ल्यू. शिरभाते राखीव निवडणूक निर्णय अधिकारी आहे. येथील तहसील कार्यालयात सध्या उमेदवारी अर्ज घेण्यासाठी व सादर करण्यासाठी राजकीय कार्यकर्ते तसेच ईच्छुकांची गर्दी होत आहे. निवडणूकीची तारीख जवळ येत असल्याने ग्रामीण भगाता निवडणूक ज्वर चढला आहे. (शहर प्रतिनिधी)