शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

अकरावीच्या आठ हजार जागा रिक्त राहणार

By admin | Updated: June 16, 2016 02:46 IST

दरवर्षी अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा मात्र तशी वेळच येणार नाही.

चार महाविद्यालयांवर गंडांतर : क्षमता ४० हजार, उत्तीर्ण ३२ हजार रूपेश उत्तरवार  यवतमाळ दरवर्षी अकरावी प्रवेशासाठी महाविद्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा मात्र तशी वेळच येणार नाही. जिल्ह्यात ३२ हजार विद्यार्थी दहावी पास झाले असून ३४२ महाविद्यालयांची प्रवेश क्षमता ४० हजार आहे. त्यामुळे आठ हजार जागा रिक्त राहणार असून या रिक्त जागा भरण्यासाठी आता महाविद्यालयांनाच विद्यार्थ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. तर काही नामांकित महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांचा अट्टाहास जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक माध्यमिक शिक्षण विभागाने जाहीर केले. बुधवार १५ जूनपासून प्रवेश अर्जाची विक्री सुरू झाली. १८ जूनपर्यंत अकरावीचे प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहे. त्यानंतर छाननी होऊन गुणवत्ता यादी जाहीर होईल. संवर्गनिहाय प्रवेश दिला जाणार आहे. दरवर्षी ११ वीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडते. शाळा-महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी धडपड सुरू असते. यावर्षी जिल्ह्यात चित्र उलटे आहे. दहावीची परीक्षा ३२ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर प्रवेश क्षमता ४० हजार ६४० एवढी आहे. त्यामुळे आठ हजार विद्यार्थ्यांअभावी स्वयंअर्थसहाय्य महाविद्यालयांवर गडांतर येणार आहे. तर चार कनिष्ठ महाविद्यालयांनी आपले महाविद्यालय बंद करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. यात पाटण, मांडवी, यवतमाळ आणि उमरखेड येथील महाविद्यालयाचा समावेश आहे.