शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

विदेशातून आलेले आठ नागरिक यवतमाळात क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:44 IST

विविध उद्देशाने लंडन, फिलीपाईन्स येथे राहणारे आठ नागरिक लॉकडाऊनमुळे आपल्या गावी यवतमाळ जिल्ह्यात परतले. त्यांना यवतमाळातील एका हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यात दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विविध उद्देशाने लंडन, फिलीपाईन्स येथे राहणारे आठ नागरिक लॉकडाऊनमुळे आपल्या गावी यवतमाळ जिल्ह्यात परतले. त्यांना यवतमाळातील एका हॉटेलमध्ये १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यात दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे.क्वारंटाईन केलेल्या या आठ जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. परंतु त्यांच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणे आढळून आली नाही. त्यामुळे त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले जाणार नसल्याचे आरोग्य प्रशासनाने सांगितले. या आठ जणांपैकी सहा जण लंडन येथे वास्तव्याला होते तर दोन विद्यार्थिनी फिलीपाईन्समधील मनिला येथे शिक्षणानिमित्ताने गेल्या होत्या. या आठ जणांमध्ये काही जण दिग्रस, पुसद तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले.केंद्र शासनाने विदेशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी वंदे भारत उपक्रमांतर्गत खास विमानसेवा सुरू केली होती. या विमानाद्वारे यवतमाळ जिल्ह्यातील हे आठ जण बुधवार १३ मे रोजी येथे दाखल झाले. त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले. १४ दिवसानंतर पुन्हा आरोग्य तपासणी करून त्यांना जिल्ह्यातील आपल्या गावी रवाना केले जाणार आहे.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस