शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट कार्ड नोंदणीत लिंक फेलचा खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 21:38 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी १३ जूनपासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वीत केली खरी; परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ‘लिंक फेल’ च्या समस्येमुळे नोंदणीसाठी व्यत्यय येत आहे. परिणामी ज्येष्ठांना दिवसभर वणीच्या आगारात मनस्ताप सहन करत थांबावे लागत आहे.

ठळक मुद्देज्येष्ठांचे हाल : सेतूमध्ये आकारले जात आहे १०० रूपयांचे शुल्क

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांसाठी १३ जूनपासून स्मार्ट कार्ड योजना कार्यान्वीत केली खरी; परंतु गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ‘लिंक फेल’ च्या समस्येमुळे नोंदणीसाठी व्यत्यय येत आहे. परिणामी ज्येष्ठांना दिवसभर वणीच्या आगारात मनस्ताप सहन करत थांबावे लागत आहे.१३ जूनला ही योजना कार्यान्वीत झाल्यानंतर १४ जूनच्या सकाळपासून वणीच्या आगारात स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी ज्येष्ठांची प्रचंड गर्दी उसळली. ती आजही कायम आहे. यासाठी वणीच्या एस.टी.आगारात एका टेबलवर केवळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आल्याने या कर्मचाºयावर नोंदणीसाठी प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे नोंदणीसाठी बराच विलंबही होत असल्याचे ज्येष्ठांचे म्हणणे आहे. याठिकाणी आणखी दोन टेबल सुरू केल्यास कामाचा खोळंबा होणार नाही. असे असले तरी अद्याप वणी आगाराकडून त्यासाठी कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. अलिकडेच वणीतील दोन सेतू केंद्रांनादेखील स्मार्ट कार्ड तयार करण्यासाठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यासाठी ज्येष्ठांकडून ७० रूपये घ्यावे, असे आदेश असताना या सेतूंमधून १०० रूपये घेतले जात असल्याचा ज्येष्ठांचा आरोप आहे. ही लुट थांबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.वणी आगारात आतापर्यंत एक हजार ४४७ स्मार्ट कार्ड तयार झाले आहे. मात्र संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी ते अद्यापही नेलेले नाहीत. त्यामुळे आगाराला हे कार्ड सांभाळून ठेवावे लागत आहे. त्यातच गेल्या पाच-सहा दिवसांपासून वणी एस.टी.आगारात लिंक फेलची समस्या गंभीर बनली आहे. ही समस्या सुटल्यास दररोज ६० ते ७० कार्ड बनविले जाऊ शकतात. सकाळपासून नोंदणीसाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लिंक फेल झाल्याचे कळताच तासनतास एस.टी.आगाराच्या कार्यालयासमोर ताटकळत राहावे लागते.मोबाईलची समस्यास्मार्ट कार्ड नोंदणीसाठी येणाऱ्या अनेक ज्येष्ठ नागरिकांजवळ स्वत:चा आधुनिक मोबाईलच नसतो. नोंदणी झाल्यानंतर अर्जदाराच्या मोबाईलवर ओटीपी नंबर येतो. तो नंबर सांगितल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते. मात्र अनेकांजवळ मोबाईलच नसल्याने नोंदणीत बाधा येत आहे.