शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

जलयुक्त शिवार अंतर्गत दर्जेदार कामे करा

By admin | Updated: May 3, 2015 23:58 IST

जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारने पाणी टंचाई निवारण आणि शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी....

हंसराज अहीर : आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश, निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी जनमतावर भरयवतमाळ, : जलयुक्त शिवार अभियान राज्य सरकारने पाणी टंचाई निवारण आणि शेतीला सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी सुरु केलेले महत्वाकांक्षी अभियान आहे. त्यामुळे या अभियानाचा उद्देश सफल होण्यासाठी योग्य नियोजन करुन दजेर्दार कामे करावीत, असे निर्देश केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत संबंधीत अधिकाऱ्यांना दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्यमंत्री अहिर यांनी जलयुक्त शिवार अभियान, सिंचन प्रकल्प, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, खरीप पिक कर्ज याचा सविस्तर आढावा घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांची बैठकीला उपस्थिती होते. जिल्ह्यात नाल्यांचे प्रमाण खुप आहे. जलयुक्त शिवार अभियानात नाला सरळीकरण, खोलीकरण व गाळ काढण्याची कामे झाल्यास शेतीला तसेच नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. अशाच प्रकारच्या कामासाठी अचूक नियोजन करावे. प्रधानमंत्री सिंचन योजनेव्दारे कामासाठी निधी उपलब्ध करता येईल, असे ना. अहिर यांनी सांगितले. जिल्ह्यातील निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लोकांचे गैरसमज दुर करुन त्यांचा विश्वास संपादन करावा. या प्रकल्पाच्या कामाला गती येण्यासाठी योग्य कार्यवाही करावी, अशा सूचनाही राज्यमंत्री अहिर यांनी दिल्या. या बैठकीत त्यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील कामांसाठी किती निधी आला. याबाबत माहिती घेऊन मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करण्यात येईल, असे हंसराज अहीर यांनी बैठकीत सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)सोनखास परिसरात जलयुक्तच्या कामात अनियमिततासोनखास : परिसरात जलयुक्त शिवार अभियानाची कामे ही राजकीय पदाधिकाऱ्यांनीच लाटली आहेत. जल व मृद संधारणाच्या उद्देशाने करण्यात येत असलेल्या कामात तांत्रिक त्रृट्या आहेत. मात्र वनविभाग व कृषी विभागातील यंत्रणा या पुढारी कंत्राटदारांशी आर्थिकदृष्ट्या जुळलेली आहेत. त्यामुळे थातूरमातूर काम सुरू आहे. दुष्काळी स्थितीवर मात करण्यासाठी पाणलोटच्या सर्व योजना एकत्र करून जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले. यामध्ये मातीनाला बांध, पाणीसाठवण तलाव, वन तलावातील गाळ काढणे, वनतळे, कृषी विभागातून नाला सरळीकरण, नाला रुंदीकरण, शेततळे अशी कामे करण्यात येत आहे. वनविभागाकडून तालुक्यात ५६ लाख ४२ हजारांची कामे सुरू करण्यात आली आहे. भाडेपट्टीवर आणलेल्या जेसीबी व पोकलँड मशीनच्या सहाय्याने रात्रंदिवस खोदकाम सुरू आहे. केवळ मातीचे ठिगारे उभारून पाणी अडविण्याचा प्रयत्न होत आहे. या चुकीच्या कामांमुळे भविष्यात गावात मोठ्या समस्या निर्माण होणार आहेत. (वार्ताहर)