शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
2
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
3
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
4
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
5
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
6
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
7
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
8
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
9
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
10
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
11
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
12
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
13
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
14
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
15
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
16
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
17
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
18
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
19
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
20
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

मन, बुद्धीवर नियंत्रणानेच भगवंत दर्शन

By admin | Updated: July 1, 2015 00:16 IST

चंचल मनावर आणि अस्थिर बुद्धीवर नियंत्रणासाठी आंतरिक उन्नतीचा म्हणजेच प्रज्ञानाचा मार्ग अवलंबावा लागेल.

सीताराम शास्त्री : माहेश्वरी महिला मंडळाचा ज्ञानयज्ञयवतमाळ : चंचल मनावर आणि अस्थिर बुद्धीवर नियंत्रणासाठी आंतरिक उन्नतीचा म्हणजेच प्रज्ञानाचा मार्ग अवलंबावा लागेल. प्रज्ञानानेच मन प्रभूभक्तीत रमते. एकदा मन प्रभूभक्तीत रमले की नियंत्रण आपोआपच होते. ज्याचे मन, बुद्धीवर नियंत्रण, त्यांनाच भगवंताचे दर्शन घडते, असे प्रतिपादन प.पू. सीताराम महाराज यांनी केले. माहेश्वरी महिला मंडळद्वारा येथे आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात चतुर्थ समिधा अर्पण करताना ते बोलत होते. याप्रसंगी ग्रंथपूजन व भागवताचार्यांचे स्वागत राजकुमार राठी, शंकरलाल कोठारी, चंद्रकांत बागडी, रमेशचंद्र राठी यांनी केले. प्रसंगी प्रश्नमंजूषा स्पर्धेतील भाग्यवान विजेत्या नीता चांडक आणि विद्या मनियार यांना महाराजांच्या हस्ते गौरवभेट देण्यात आली. संचालनाची जबाबदारी मंगला भंडारी यांनी पार पाडली. सीताराम शास्त्री पुढे म्हणाले, विचारांना वाकविण्याचे सामर्थ्य फक्त मनाजवळ आहे. अतिसामान्य माणसातसुद्धा प्रबळ इच्छाशक्ती व आत्मविश्वास निर्माण करणारे एक अग्रगण्य शक्तीकेंद्र म्हणजे मानवी मन. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, ‘इंद्रियाणां मनश्चास्मि’ अर्थात सर्व इंद्रियात मन मी आहे. ‘पण’ हा पण शब्द फार महत्त्वाचा आहे. मनाला दुसरी बाजूसुद्धा आहे. म्हटले तर मन शंकर, नाहीतर तेच भयंकर. मन हनुमान आहे, तर तेच मन चंचल मर्कटसुद्धा. मन देव आहे आणि दैत्यही. संतांनी मनाच्या दोन्ही बाजूचे धर्म ओळखले आणि मनाला भगवत् भक्तीत गुंतविण्याचा मार्ग सांगितला आहे. या कथा भागात शास्त्रींनी भरताचे चरित्र, श्री संकर्षण देवाची कथा, अजामिल आख्यान, दक्ष कथा, दधीचा ऋषीच्या अस्थीपासून वज्र निर्मिती, नारद-युद्धिष्ठीर संवाद मांडला. कथेदरम्यान कृष्ण जन्म सोहळा, श्रीकृष्ण जन्माचा देखावा सादर केला. गणेश पनपालिया आणि रोशनी पनपालिया व त्यांचे बाळभूवन यांनी यशोदा-नंद व बालकृष्ण रूप साकार केले. आरतीचे यजमानपद डॉ. हरिश झंवर, किशोर जाजू, श्यामसुंदर काबरा, गोपाल बाहेती, संतोष चांडक, संदीप सोनी, अनिल राठी, प्रेम गट्टाणी, चंद्रप्रभाबाई पनपालिया, शांताबाई अटल यांनी स्वीकारले. (वार्ताहर)