शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

जिल्हा बँकेची कापसाच्या पीक कर्जात हेक्टरी दीड हजारांची वाढ

By admin | Updated: April 27, 2017 00:28 IST

शेतमालाला भाव मिळत नसल्याने आर्थिक परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना किंचित का होईना

संचालक मंडळाचा निर्णय : मार्चपूर्वी कर्ज परतफेड केलेल्यांनाच लाभ यवतमाळ : शेतमालाला भाव मिळत नसल्याने आर्थिक परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या शेतकऱ्यांना किंचित का होईना दिलासा देण्यासाठी कापसाच्या पीक कर्जात हेक्टरी दीड हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालकांच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला यावर्षी शासनाने ४८५ कोटी रुपयांच्या पीक कर्जवाटपाचे उद्दीष्ट दिले आहे. गेल्या हंगामात ४२६ कोटींचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यापैकी बँकेने ३५४ कोटींच्या कर्जाचे वाटप केले. यापैकी २२० कोटींच्या कर्जांची शेतकऱ्यांनी परतफेड केली आहे. १३४ कोटींचे कर्ज अद्यापही वसूल झालेले नाही. गेल्या वर्षी रुपांतरित केलेल्या कर्जाच्या परताव्यासाठी ३० जून ही अखेरची तारीख आहे. यंदा शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पीक झाले. परंतु भाव पडल्याने आणि शासकीय खरेदी केंद्र विलंबाने सुरू होऊन लवकर बंदही झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या शेतकऱ्यांना काही दिलासा देता येतो का यावर जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक मंडळाच्या सोमवारच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. कर्जाची पीकनिहाय मर्यादा वाढविण्याचा प्रस्ताव पुढे आला. अन्य पिकांऐवजी जिल्ह्यात सर्वाधिक घेतल्या जाणाऱ्या कापूस पिकाला हेक्टरी दीड हजार रुपये मर्यादा वाढ देण्याचा निर्णय संचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. पूर्वी कापसाला हेक्टरी ३५ हजार रुपये कर्ज दिले जात होते. ही मर्यादा आता ३६ हजार ५०० रुपये एवढी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)