शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

बंधाऱ्याचे पाणी घेण्यावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:44 IST

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडून चार द.ल.घ.मी. वाढीव पाणी घेऊन गांजेगाव बंधारा पुन्हा भरून देण्याच्या अटीवर हा वाद मिटला. गांजेगाव येथील बंधाऱ्यातून ...

नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडून चार द.ल.घ.मी. वाढीव पाणी घेऊन गांजेगाव बंधारा पुन्हा भरून देण्याच्या अटीवर हा वाद मिटला. गांजेगाव येथील बंधाऱ्यातून मुरलीच्या बंधाऱ्यापर्यंत नदीपात्रात पाणी सोडले जाईल. नंतर गांजेगावपासून बोरीपर्यंत नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल, असे आश्वासन हदगाव, हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगांवकर, नांदेड येथील सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एल. भालेराव, उपविभागीय अधिकारी विनोद पाटील यांनी दिले. त्यानंतर प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात फाटक उघडले.

पाण्यावरून जमलेल्या नदीकाठावरील गावकऱ्यांत कोणताही संघर्ष होऊ नये, याकरिता बिटरगावचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी चोख बंदोबस्त लावला होता. यावेळी ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे एसडीओ विनोद पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष चक्रधर पाटील-देवसरकर, कोप्राचे सरपंच राजू पाटील, लवकुश जाधव, राजू पाटील-भोयर, नारायण देवकते, रमेश कदम, आदींनी वारंग टाकळी, धानोरा, शेलोडा, कोठा, डोल्हारी, पळसपूर, सिंदगी, गांजेगाव, कोप्रा येथील नागरिक उपस्थित होते.