शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

अन्नसुरक्षा योजनेत कृषी अवजारांची थेट खरेदी

By admin | Updated: August 28, 2015 02:33 IST

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे.

यवतमाळ : राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडविण्यासाठी उत्पादन वाढीवर भर दिला जात आहे. यासाठी यांत्रिकीकरणाची मदत घेतली जाणार आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारने अनुदानावर अवजारे देण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी अवजारे कृषी विभागातून खरेदी करावी लागत होती. आता ही अवजारे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेतून खरेदी करता येणार असल्याने गैरप्रकाराला आळा बसणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेच्या माध्यमातून कृषी उत्पादनात वाढ करण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या हातात आधुनिक कृषी अवजारे सोपविली जाणार आहेत. ही कृषी अवजारे महाग आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक आवाक्या बाहेर आहेत. त्यामुळे कृषी अवजारे अनुदानावर वितरीत होणार आहे. पूर्वी ही अवजारे निकृष्ट असल्याचा आरोपही झाला आहे. यावर मात करण्यासोबत दर्जेदार वस्तूंची खरेदी करता यावी म्हणून केंद्र सरकारने नवा आदेश काढला आहे. यामध्ये यांत्रिकीकरणातील साहित्याची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मुभा राहणार आहे. त्यामुळे दर्जेदार वस्तू शेतकऱ्यांच्या हातात पडतील. कृषी विभागाकडून झालेल्या तपासणी नंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबतचे आदेश कृषी संचालक के.व्ही. देशमुख यांनी काढले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून कोणते साहित्य खरेदी करायचे, किमत काय असेल याबाबतच्या सूचना मिळायच्या आहेत. मात्र अदेशानुसार साहित्याची खरेदी करण्याचा मार्ग खूला झाला आहे. योजनेतील गैरप्रकार टळण्यास मदत होणार आहे. (शहर वार्ताहर)