शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

जिल्ह्यात डिजिटल इंडिया सप्ताहाला प्रारंभ

By admin | Updated: July 3, 2015 00:22 IST

केंद्र शासनाने संपूर्ण भारतात १ ते ७ जुलै हा डिजिटल इंडिया सप्ताह पाळल्याचे जाहीर केले. त्यानुसार गुरुवारपासून भारत संचार निगम लिमिटेड यवतमाळ..

यवतमाळ : केंद्र शासनाने संपूर्ण भारतात १ ते ७ जुलै हा डिजिटल इंडिया सप्ताह पाळल्याचे जाहीर केले. त्यानुसार गुरुवारपासून भारत संचार निगम लिमिटेड यवतमाळ जिल्ह्यातही डिजिटल इंडिया सप्ताह राबवित असल्याची माहिती पत्रकार परिषदेत वरिष्ठ व्यवस्थापक अजय सावतकर यांनी दिली.भारत जगातील सध्या मोठे मार्केट असून सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात आपल्या कंपनीचे उत्पादन करीत असून भारतातील तज्ज्ञ वेगवेगळ्या देशात या क्षेत्रात काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु अद्यापही भारतातील तळागाळातील जनतेपर्यंत डिजिटलायझेशन पोहोचल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्या लोकांनाही या प्रवाहात आणण्यासाठी या सप्ताहात प्रयत्न केले जाणार असल्याचे ते म्हणाले. बीएसएनएलकडून भारतातील प्रत्येक कोपऱ्यात आज कनेक्टीव्हीटी उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यात देशातील एक लाख २० हजार ग्रामपंचायतींमध्ये येत्या काळात डिजिटायलेझेशनने जोडायचे असून यवतमाळ जिल्ह्यातही कळंब, बाभूळगाव, नेर, झरीजामणी या चार तालुक्यांमध्ये पहिल्या टप्प्यात २३३ ग्रामपंचायती जोडण्याचे काम सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. आॅप्टीकल फायबर कनेक्टीव्हीटीने या जोडण्यात येवून त्यानंतर त्या मुंबईला असलेल्या शासनाच्या सर्व्हरला कनेक्ट होतील आणि सर्व शासकीय कार्यालयांशी त्या कनेक्ट राहतील. यासह विविध योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेसाठी १०७७ हा क्रमांक आकस्मिक सेवेसाठी उपलब्ध करून दिला असून तो २४ तास सुरू असतो, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. पत्रपरिषदेला बीएसएनएलचे सहाय्यक व्यवस्थापक विजय धामणीकर, अशोक बंडे, माणिक पुरचुले, संतोष गादिया, शंतनू शेटे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)