शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

ग्रामपंचायतीविना गावांचा विकास गोलमाल

By admin | Updated: February 9, 2015 23:20 IST

राज्याच्या निर्मितीनंतरही जिल्ह्यातील अनेक गावांना अद्यापही ग्रामपंचायतीचा दर्जाच मिळाला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा ग्रामपंचायतींची संख्या जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ

यवतमाळ : राज्याच्या निर्मितीनंतरही जिल्ह्यातील अनेक गावांना अद्यापही ग्रामपंचायतीचा दर्जाच मिळाला नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे अशा ग्रामपंचायतींची संख्या जिल्हा मुख्यालयी असलेल्या यवतमाळ तालुक्यात सर्वाधिक आहे. त्यानंतर झरीजामणी, मारेगाव या मागास तालुक्यांचा क्रमांक लागतो. विकासाच्या नावाने राजकारण करणाऱ्या मंत्र्यांना व दक्ष असल्याचे शेखी लावणाऱ्या अधिकाऱ्यांना ही अडचण कधीच सोडवाविशी वाटली नाही. यामुळेच आज ग्रामपंचायत नसलेल्या या गावांची पुरती वाट लागलेली आहे. यवतमाळ तालुक्यातील नारकुंड, दिघोरी, उमरठा, भोयर या गावांमध्येच ग्रामपंचायती स्थापन झाली नाही. येथील कामकाज केवळ प्रशासकाच्या भरवशावर सुरू आहे. स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. त्यानंतरही या गावांमधील सत्ता विकेंद्रीकरण आणि घटना दुरुस्तीने अस्तित्वात आलेला पंचायतराज पोहोचलेच नाही. या गावांना हक्काची ग्रामसभा मिळालीच नाही. त्यामुळे तेथील स्थितीही अतिशय बिकट आहे. टप्प्या टप्प्याने मिळालेला विकास त्यांना अजूनही मुख्य प्रवाहात आणू शकला नाही. बाभूळगाव तालुक्यातील कोठा (फत्तेपूर), कोल्ही, दिघी, भटमार्ग या पुनर्वसित गावांची स्थिती आहे. मारेगाव तालुक्यातील इंदिरा ग्राम, उमरखेडमधील नागापूर (रूपाळा), आर्णी तालुक्यातील सुभाषनगर (बारभाई) या नव्याने अस्तित्वात आलेल्या गावांनासुद्धा ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला नाही. (कार्यालय प्रतिनिधी)