शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
6
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
7
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
10
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
11
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
12
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
13
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
14
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
15
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
16
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
20
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान

सिंचनासाठी पाणी वापर संस्थाच उदासीन

By admin | Updated: September 21, 2015 02:16 IST

खरीप हंगाम शेवटच्या चरणात आला असून लवकरच रबी हंगाम सुरू होणार आहे

कामकाजावर प्रश्न चिन्ह : सिंचन क्षेत्र घटण्याची शक्यता यवतमाळ : खरीप हंगाम शेवटच्या चरणात आला असून लवकरच रबी हंगाम सुरू होणार आहे. सिंचनासाठी पाणी वाटपाचे नियोजन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने पाणी वापर संस्थांकडे आहे. मात्र रबी पूर्वीच जिल्ह्यातील पाणी वापर संस्थांमध्ये निरुत्साह दिसत असून यामुळे सिंचन प्रभावित होण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात १४० पाणी वापर संस्थांची नोंद पाटबंधारे विभागाकडे आहे. त्यापैकी ९० पाणी वापर संस्था विविध विभागात हस्तांतरित करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात सिंचन करता यावे, या पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करता यावा म्हणून पाणी वापर संस्थांकडे धरणाचे क्षेत्र हस्तांतरित करण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. त्या दृष्टीने पाटबंधारे विभाग काम करीत आहे. मात्र गाव पातळीवरील पाणी वापर संस्था मात्र उदासीन दिसत आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना जागरुक करणे आणि पाण्याचा कर भरुन घेण्यासोबत कालव्यातील अडचणी दूर सारण्याचे काम या संस्थांकडे असते. प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मात्र असे असतानाही संस्था त्या दृष्टीने फारश्या प्रयत्नशील दिसत नाही. त्यामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशालाच तडा जात आहे.या संस्थांवर आलेली मरगळ झटकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. याला काही संस्था अपवाद असल्या तरी मोठ्या प्रमाणात संस्था पाणी वाटपाबाबत उदासीन दिसत आहे. (शहर वार्ताहर)