शहरं
Join us  
Trending Stories
1
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
2
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
3
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
4
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
5
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
6
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
7
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
8
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
9
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
10
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
11
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
12
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
13
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
14
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
15
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
16
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
17
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
18
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
19
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
20
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले

सिंचनासाठी पाणी वापर संस्थाच उदासीन

By admin | Updated: September 21, 2015 02:16 IST

खरीप हंगाम शेवटच्या चरणात आला असून लवकरच रबी हंगाम सुरू होणार आहे

कामकाजावर प्रश्न चिन्ह : सिंचन क्षेत्र घटण्याची शक्यता यवतमाळ : खरीप हंगाम शेवटच्या चरणात आला असून लवकरच रबी हंगाम सुरू होणार आहे. सिंचनासाठी पाणी वाटपाचे नियोजन करण्याची जबाबदारी प्रामुख्याने पाणी वापर संस्थांकडे आहे. मात्र रबी पूर्वीच जिल्ह्यातील पाणी वापर संस्थांमध्ये निरुत्साह दिसत असून यामुळे सिंचन प्रभावित होण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यात १४० पाणी वापर संस्थांची नोंद पाटबंधारे विभागाकडे आहे. त्यापैकी ९० पाणी वापर संस्था विविध विभागात हस्तांतरित करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात सिंचन करता यावे, या पाण्याचा वापर योग्य प्रमाणात करता यावा म्हणून पाणी वापर संस्थांकडे धरणाचे क्षेत्र हस्तांतरित करण्याचे काम पाटबंधारे विभागाने हाती घेतले आहे. त्या दृष्टीने पाटबंधारे विभाग काम करीत आहे. मात्र गाव पातळीवरील पाणी वापर संस्था मात्र उदासीन दिसत आहे. त्यामुळे सिंचन क्षेत्रात वाढ होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. पाण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना जागरुक करणे आणि पाण्याचा कर भरुन घेण्यासोबत कालव्यातील अडचणी दूर सारण्याचे काम या संस्थांकडे असते. प्रत्येक प्रश्नाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. मात्र असे असतानाही संस्था त्या दृष्टीने फारश्या प्रयत्नशील दिसत नाही. त्यामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशालाच तडा जात आहे.या संस्थांवर आलेली मरगळ झटकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच शेतकऱ्यांनाही प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. याला काही संस्था अपवाद असल्या तरी मोठ्या प्रमाणात संस्था पाणी वाटपाबाबत उदासीन दिसत आहे. (शहर वार्ताहर)