शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

संथारावरील बंदी हटविण्याची मागणी

By admin | Updated: August 26, 2015 02:41 IST

प्राचीन काळापासून जैन धर्मात संथारा व्रत परंपरा सुरू आहे. या प्राचीन परंपरेवर राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी आणली.

पांढरकवडा : प्राचीन काळापासून जैन धर्मात संथारा व्रत परंपरा सुरू आहे. या प्राचीन परंपरेवर राजस्थान उच्च न्यायालयाने बंदी आणली. हा निर्णय जैन धर्मीयांसाठी अयोग्य आहे. त्याचा पुर्नविचार करून ही बंदी हटविण्यात यावी, अशी मागणी राजेंद्र पितलीया यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.भगवान महावीरांच्या पूर्वीपासूनच्या काळात जैन धर्मात संथारा व्रत परंपरा सुरू आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण जैन धर्मीयांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे. संथारा व्रताची तुलना आत्महत्या व सती प्रथा, यांच्याशी करणे अयोग्य आहे. कोणतााही व्यक्ती निराशा, कुंठा, मानसिक असंतुलन व इतर प्रतिकूल परिस्थितीत आत्महत्या करतो. सती प्रथेत पतीच्या निधनानंतर पत्नी शोककळेत आपले जीवन संपविते. मात्र संथारा व्रत परंपरेत कोणत्याही स्वस्थ व्यक्तीला संथारा व्रत दिले जात नाही. आजारपणात एखाद्या व्यक्तीची शारीरिक क्रिया एकदम मंद झाली असेल, तसेच आहार, पाणी बंद झाले असेल, ते काहीही ग्रहण करीत नसेल, तरच त्या व्यक्तीच्या इच्छेने व कुटुंबातील अन्य सदस्यांच्या सहमतीने संथारा व्रत दिले जाते. संथारा व्रत अनिवार्य नसते. संथारा घेणाऱ्या व्यक्तीची धार्मिक भावना मोक्ष प्राप्त करण्याची असते. यामुळे संथारा व्रताला अन्य कोणत्याही क्रियेशी जोडणे योग्य नाही. राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय जैन धर्मात आंतरिक हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)