शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

यवतमाळ जिल्ह्यात दारुबंदीची मागणी

By admin | Updated: January 25, 2015 23:29 IST

शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात तात्काळ दारुबंदी करण्यात यावी अशी शिफारस केळकर समितीच्या अहवालातही करण्यात आली आहे. याचाच आधार घेऊन प्रशासनाने येथील

यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात तात्काळ दारुबंदी करण्यात यावी अशी शिफारस केळकर समितीच्या अहवालातही करण्यात आली आहे. याचाच आधार घेऊन प्रशासनाने येथील समाजस्वास्थ्य टिकविण्यासाठी पूर्ण जिल्हाच दारुमुक्त करणे आवश्यक आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या धरतीवर यवतमाळातही दारुबंदी केली जावी अशी मागणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बीअर बार, देशी दारुची दुकाने आहेत. हा परिसर औद्योगिकदृष्ट्या सक्षम असल्याने प्रत्येकाच्या हाताला रोजगार मिळतो. त्यातूनच मजूरवर्ग दारुच्या आहारी गेला आहे. व्यसनामुळे अनेकांची वाताहत झाली असून, कुटुंब देशोधडीला लागली आहे. ग्रामीण भागातील अल्पवयीन मुलेसुद्धा दारुच्या आहारी गेलेली आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी दारुची दुकाने थाटली आहेत. ग्रामीण भागात देशी दारुची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. सहज दारु उपलब्ध होत असल्याने व्यनाधिनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे येथे लवकरात लवकर दारुबंदी केली जावी अशा मागणीचे निवेदन शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले. यावेळी उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, जिल्हा परिषद सदस्य आशीष कुळसंगे, बंटी ठाकुर, शशिकांत नक्षणे, राहुल चौधरी, श्रीरंग दुरसकर, अमोल देठे, प्रवीण देवतळे, दामोधर देवतळे, कुलीराम उपरे, अनिल विठाळकर, बंडू सहारे, राजू खामकर उपस्थित होते.