शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 01:00 IST

कृषिपंपांची वीज जोडणी तोडू नये, जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी, निराधारांच्या समस्यांवर उपयायोजना कराव्या, ....

ठळक मुद्देकाँग्रेसचे निवेदन : कृषिपंपांची वीज जोडणी न तोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कृषिपंपांची वीज जोडणी तोडू नये, जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी, निराधारांच्या समस्यांवर उपयायोजना कराव्या, आदी मागण्यांसाठी गुरूवारी माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात काँग्रेसने जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले.जिल्ह्यात कृषिपंपांची वीज जोडणी कापणे सुरू आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले. ही कारवाई बंद करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. तसेच जिल्ह्यात त्वरित कोरडा दुष्काळ जाहीर करावा, नागपूर-तुळजापूर महामार्गावरील शेतकºयांच्या जमिनीला समृद्धी महामार्गाप्रमाणे मोबदला द्यावा, जिल्हा व तालुका पातळीवरील संजय गांधी निराधार योजना व इतर समित्यांचे गठन करावे, दिव्यांग, निराधारांचे मानधन दुप्पट करावे, आदी मागण्या निवेदनातून केल्या.जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्याशी चर्चा करून लगेच महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना कृषिपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत ठेवण्याचे आदेश दिले. निवेदन देताना माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, आर्णीचे माजी नगराध्यक्ष अनिल आडे, बाळासाहेब शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव मेश्राम, राजीव विरखेडे, आरीज बेग, विजय मोघे, जितेंद्र मोघे, डॉ. विजय कडू, अहेमद तंवर, नीलेश बुटले, रामभाऊ साठे, राजेश निकोडे, अनिल राठोड आदी उपस्थित होते.