शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
2
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
3
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
4
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
5
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
6
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
7
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
8
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
9
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
10
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
11
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
12
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
13
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
14
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
15
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
16
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
17
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
18
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी, शिष्यवृत्ती, निराधार, पेन्शनसाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:07 IST

कर्जमाफी, शिष्यवृत्ती, निराधार आणि पेन्शनसाठी आधार अपडेट आणि थम्ब सक्तीचा केला गेला. ही प्रक्रिया पूर्ण करणारी यंत्रणा तोकडी पडत असल्याने आधार केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यातून परिस्थिती स्फोटक बनत आहे.

ठळक मुद्देस्थिती स्फोटक : १५ सप्टेंबरपर्यंत नागरिकांसह प्रशासनाचा कस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कर्जमाफी, शिष्यवृत्ती, निराधार आणि पेन्शनसाठी आधार अपडेट आणि थम्ब सक्तीचा केला गेला. ही प्रक्रिया पूर्ण करणारी यंत्रणा तोकडी पडत असल्याने आधार केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यातून परिस्थिती स्फोटक बनत आहे.कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. त्यामुळे शेतकरी सेतू केंद्रांवर गर्दी करीत आहे. मात्र मशीन थम्ब स्वीकारत नसल्याने अडचणीत भर पडली आहे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनाही अर्ज भरताना थम्ब आणि मोबाईल नंबर तातडीने दाखल करण्याचे आदेश आहे. निराधारांनाही आधार लिंक झाल्याखेरीज मानधन मिळणार नाही. पेन्शनधारकांची केस आधार लिंक झाल्यानंतरच सबमिट होणार आहे.या सर्वांना त्वरित आधारकार्ड जोडण्याच्या सूचना आहेत. परिणामी सर्वांनीच आधार केंद्रांकडे धाव घेतली. सर्वांनाच आधार लिंक करणे सक्तीचे असल्याने त्यांची धावपळ सुरू आहे. आपला क्रमांक तत्काळ लागावा म्हणून अनेक जण अगदी पहाटेपासूनच आधार केंद्रावर गर्दी होत आहे. तथापि जिल्हा मुख्यालयात एकच आधार अपडेट केंद्र आहे. जिल्ह्यातील नागरिक या केंद्रावर गर्दी करीत आहे. मात्र दरदिवशी केवळ १५० अर्ज स्वीकारले जात असल्याने इतरांना रिकाम्या हाताने परतावे लागते. यामुळे जनसामान्यांत आक्रोष वाढत असून परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक होत आहे.रात्री १० नंतर संकेत स्थळाला गतीजिल्ह्यातले सर्व केंद्रांवर जाऊन आल्यानंतर अखेरचा पर्याय म्हणून अनेक नागरिक जिल्हा मुख्यालयातील केंद्राकडे धाव घेत आहे. त्यामुळे येथे एकच गर्दी उडते. त्यातही संगणकाची गती धीमी असते. रात्री १० वाजनानंतर संकेतस्थळाची गती वाढते. त्यामुळे गाव पातळीवर रात्री संकेत स्थळावर गर्दी होत आहे. सावळी सदोबामध्ये रात्री १२ वाजतानंतर पोलीस केंद्र बंद करायला लावते. त्यामुळे रात्र जागूनही अनेकांना परत जावे लागते. त्यामुळे जिल्हा पातळीवर आधार केंद्र आणि अर्ज वितरणाची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे.कर्जमाफीचे अर्ज दाखल करण्यासाठी १५ सप्टेंबर ही तारीख शासनाने घोषित केली. यामुळे प्राधान्याने शेतकºयांचेच अर्ज घेतले जावे, अशा सूचना काढण्यात आल्या आहे. तसे फलक लावले गेले आहे.- नरेंद्र फुलझेलेनिवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ