शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

आॅगस्टमध्ये डेंग्यूचा धोका

By admin | Updated: July 17, 2016 00:39 IST

पावसाळ्याची जेमतेम सुरुवात असल्याने डेंग्यूचा किंवा अन्य साथरोगांचा सध्या कुठेही उद्रेक नाही.

आरोग्य विभाग : पावसाळ्यातील प्रतिबंधक उपाययोजनांवर भर यवतमाळ : पावसाळ्याची जेमतेम सुरुवात असल्याने डेंग्यूचा किंवा अन्य साथरोगांचा सध्या कुठेही उद्रेक नाही. मात्र आॅगस्टनंतर डेंग्यूसारखे आजार डोके वर काढण्याची भीती आरोग्य विभागाला आहे. त्यामुळेच या विभागाने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहे. उपाययोजनांबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.के.झेड. राठोड यांनी ‘लोकमत’ला माहिती दिली. डॉ. राठोड म्हणाले, पावसाळ्यात उद्भवणाऱ्या संभाव्य साथरोगांवर आरोग्य खात्याचे संपूर्ण लक्ष आहे. डेंग्यूची राज्याबाहेर चर्चा असली तरी महाराष्ट्रात अद्याप त्याचा कुठेही उद्रेक झाल्याचे ऐकिवात नाही. जिल्ह्यात साथरोगाचे मोठे उद्रेक नाही. परंतु आॅगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. त्यातून साथरोगांचा जन्म होतो. अनेक ठिकाणी साथीच्या आजाराचे मोठे उद्रेक होतात. आॅगस्टनंतर डेंग्यूसारखे आजारही डोके वर काढण्याची अधिक शक्यता असते. याबाबी लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आतापासूनच विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्या माध्यमातून अशा साथरोगांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणा करीत आहे. नदी-नाल्याच्या काठावरील पूरग्रस्त गावांवर अधिक लक्ष दिले जात आहे. त्या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अधिक प्रमाणात औषधी साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुरामुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होण्याची शक्यता पाहता घरोघरी मेडिक्लोन हे लिक्वीड आरोग्य यंत्रणेबाबत पोहोचविले जात आहे. साथरोगांच्या उद्रेकाच्या वेळी जिल्ह्यात कुठेही उपकरणे, यंत्रणा, रुग्णवाहिका, औषधी याची अडचण निर्माण होणार नाही, याबाबतची खबरदारी आरोग्य प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे डॉ. के.झेड. राठोड यांनी सांगितले. साथीच्या आजारावर नियंत्रणासाठी कंट्रोल रुम सुरू करण्यात आल्याचेही राठोड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)