शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अवयवदानाच्या प्रचारासाठी सायकल स्वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:04 IST

अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी चार तरुण सायकल प्रवासाला निघाले आहेत. त्यांनी पुण्यातील शनिवारवाड्यापासून प्रारंभ केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनमध्ये या सायकल स्वारीचा समारोप होणार आहे. हे युवक ७०० किलोमीटरचा प्रवास करीत रविवारी जिल्ह्यातील कामठवाडा गावात पोहोचले.

ठळक मुद्देशनिवारवाडा ते आनंदवन : ७०० किलोमीटर अंतर पार करून जिल्ह्यात पोहोचले, मजल दर मजल गावांमध्ये जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी चार तरुण सायकल प्रवासाला निघाले आहेत. त्यांनी पुण्यातील शनिवारवाड्यापासून प्रारंभ केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनमध्ये या सायकल स्वारीचा समारोप होणार आहे. हे युवक ७०० किलोमीटरचा प्रवास करीत रविवारी जिल्ह्यातील कामठवाडा गावात पोहोचले.मानवाने मानवासाठी मृत्यूनंतर अवयवदान केल्यास मृत्यूनंतरही अनेकांना जीवदान देता येते. यातून अनेक परिवारांना दिलासा मिळणार आहे. सत्कर्मासाठी त्याचा उपयोग करता येणार आहे. हा विचार समाजात रूजविण्यासाठी हे चार तरूण अविरत कार्य करीत आहे. पुण्यातील शनिवारवाड्यातून निघालेले हे चार तरूण मजल दर मजल करीत गावामध्ये जनजागृती करीत आहे.अहमदनगरमधील किसन ताकतोडे, सोलापूरमधील राजेंद्र सोनवने, नाशिकमधील सुरज कदम, सातारामधील गणेश नरसाळे या तरूणांचा यामध्ये समावेश आहे. हे तरूण रविवारी कामठवाड्यात आले होते. त्यांनी या ठिकाणी अवयवदानाचा प्रसार केला. अनेकांना अवयवदानाचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. अवयवदानाचे महत्व पटवून देत ही मंडळी आनंदवनात आपल्या सायकलयात्रेचा समारोप करणार आहे. गावागावांमध्ये युवक, ज्येष्ठ नागरिकांना अवयवदानाविषयी माहिती देऊन महत्त्व पटवून दिले जात आहे.