शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसमृध्द योजनेचे निकष बदलेले

By admin | Updated: July 22, 2014 00:03 IST

गावाच्या संपूर्ण विकासासाठी पर्यावरण संतुलित ग्राम समृध्द योजना राबविण्यात येत आहे. या योजनेस पात्र ठरलेल्या ग्रामपंचायातीला भरपूर आर्थिक मदत दिली जाते. शासानाने या योजनेच्या

पर्यावरण संतुलित : शौचालयाच्या कुटुंब संख्येत हवी २५ टक्के वाढ यवतमाळ : गावाच्या संपूर्ण विकासासाठी पर्यावरण संतुलित ग्राम समृध्द योजना राबविण्यात येत आहे. या योजनेस पात्र ठरलेल्या ग्रामपंचायातीला भरपूर आर्थिक मदत दिली जाते. शासानाने या योजनेच्या निकषात बदल केला असून पूर्वी तीन वर्षापर्यंत आर्थिक लाभ दिला जात होता. आता हा कालावधी वाढविण्यात आला आहे. तसेच योजनेसाठी असलेल्या अटींमध्ये बदल करण्यात आले आहे. पर्यावरण संतुलित ग्राम समृध्द योजनेत निर्मल भारत अभियानातंर्गत २०१२ मध्ये झालेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार शौचालय असलेल्या कुटुंब संख्येत २५ टक्के वाढ आणि ६० टक्के गाव हागणदारीमुक्त असणे आवश्यक आहे. द्वितीय वर्षातील ग्रामपंचायातीत झाडे जगण्याचे प्रमाण २५ टक्के पेक्षा अधिक हवे, तसेच ७० टक्के गाव हागणदारीमुक्त असण्याची अट घातली आहे. योजनेचा लाभ घेऊन तीन वर्ष पुर्ण झालेल्या ग्रामपंचायतीला चौथ्या वर्षीही लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी १० निकष ठेवण्यात आले आहे. त्यांची पूर्तता करणाऱ्या ग्रामपंचायतीला अनुदान देण्यात येणार आहे. योजनेतील गावांचे मूल्यांकन करणाऱ्या समित्यांमध्ये फेरबदल केले आहेत. आता एकही पदाधिकारी या समित्यामध्ये नाही. शासकीय अधिकाऱ्यांकडूनच मूल्यांकन केले जाणार आहे. तालुकास्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती आणि विभागीय समितीत त्या दर्जांचे अधिकारी राहणार आहेत. (कार्यालय प्रतिनिधी )