शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

गणेशपूर येथे विवाहात गर्दी जमविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:39 IST

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील गणेशपूर येथे शनिवारी एका मुलीचा विवाह नियोजित होता. त्यामुळे गावातील ग्राम कोरोना समितीने विवाहस्थळी भेट ...

शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील गणेशपूर येथे शनिवारी एका मुलीचा विवाह नियोजित होता. त्यामुळे गावातील ग्राम कोरोना समितीने विवाहस्थळी भेट दिली. तेथे समितीला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आढळली. समितीने समारंभ सुरू होण्यापूर्वी वधुपित्याशी संपर्क साधून तहसीलदारांची लेखी परवानगी घेऊन मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत समारंभ उरकावा, अशी नोटीस बजावली.

नोटीस बजावूनही विवाहात गर्दी झाली. माहिती मिळताच तहसीलदार सुभाष जाधव, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, पीएसआय आर.के. पुरी, हवालदार आकाश जयस्वाल आदींनी गावात धडक दिली. नंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार तलाठी ज्योतीराम राठोड, पोलीस पाटील श्याम गावंडे, ग्रामसेवक देवानंद इरेगावकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गर्दी जमविण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.