शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोरोना व्हायरस ३० अंश तापमानात नष्ट होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 20:46 IST

कोरोना व्हायरस २८ डिग्रीपर्यंतच्या तापमानातच जिवंत राहू शकतो. विदर्भात सध्याचेच तापमान ३० डिग्रीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळाभर तरी या व्हायरसचा विदर्भाला धोका नाही.

ठळक मुद्देआरोग्य सचिवांची माहितीविदर्भात धोका कमीच, गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सूचना

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : संपूर्ण जगाला सळो की पळो करून सोडणारा कोरोना व्हायरस २८ ते ३० डिग्री तापमानातच जिवंत राहू शकत नाही, उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे फार घाबरण्याचे कारण नाही. केवळ पावसाळा व हिवाळ्यात दक्षता घ्यावी लागेल. सध्या गर्दीची ठिकाणे टाळावी लागेल. ही माहिती खुद्द राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन सचिव डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली आहे.कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सचिवांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यवतमाळ जिल्हा प्रशासनाकडून आढावा घेतला. या कॉन्फरन्सिंगमध्ये मुंबईहून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता, सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास तर यवतमाळात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी बाळासाहेब चव्हाण प्रामुख्याने सहभागी झाले होते.सचिव डॉ. मुखर्जी यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना सांगितले की, कोरोना व्हायरस २८ डिग्रीपर्यंतच्या तापमानातच जिवंत राहू शकतो. विदर्भात सध्याचेच तापमान ३० डिग्रीच्या पुढे गेले आहे. त्यामुळे संपूर्ण उन्हाळाभर तरी या व्हायरसचा विदर्भाला धोका नाही. यावेळी त्यांनी प्रशासनाने व नागरिकांनी नेमकी काय काळजी घ्यावी याच्या टिप्सही दिल्या. त्यानुसार नागरिकांनी थंड व कोंदट ठिकाणी गर्दी करणे टाळावे. शिंकताना, खोकताना रूमाल अथवा टिश्यूपेपर वापरण्याची दक्षता घ्यावी. सर्दी, खोकला असणाºया व्यक्तीपासून तीन फूट अंतर राखावे. नियमित सर्दी-खोकला राहात असल्यास तपासणी करून घ्यावी. केवळ बाहेर देशातून येणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे, त्यांची आरोग्य तपासणी करावी, कायम त्यांच्यावर फोकस ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :corona virusकोरोना