शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

आदिवासींना विस्थापित करण्याचे षड्यंत्र

By admin | Updated: May 15, 2014 23:58 IST

यवतमाळ : आदिवासी अस्मितेची पहिली लढाई इंग्रजाविरोधात बाबा तिलकमानी यांच्या नेतृत्चात लढल्या गेली. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.

यवतमाळ : आदिवासी अस्मितेची पहिली लढाई इंग्रजाविरोधात बाबा तिलकमानी यांच्या नेतृत्चात लढल्या गेली. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते.१८५७ च्या बंडाचा खोटा इतिहास समोर करून इतिहासकारांनी खरा इतिहास दडपण्याचे काम केले. आदिवासी हा लोकशाहीचा पुरस्कर्ता आहे, त्यांची एक वैभवशाली संस्कृती आहे. जल, जंगल व जमिनीची अहोरात्र सुरक्षा करणार्‍या आदिवासींना प्रस्थापित व्यवस्थेने विस्थापित करण्याचे षडयंत्र रचले असल्याचा घनाघाती आरोप संथाली लेखक ग्लॅस्सन डुंगडुंग यांनी केला.

येथील समता पर्वात आयोजित ‘सरकार, नक्षलवाद व जीर्ण संस्कृतीच्या त्रिकोणात अडकलेला आदिवासी समाज’ या अखेरच्या विचारवेध सत्रात ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर पश्‍चिम बंगाल येथील रूबी हेम्ब्राम, प्रा. डॉ. सुनंदा वालदे, मंगला दिघाडे, प्रा. डॉ. छाया महाले, प्रा. माधव सरकुंडे. ज्ञानेश्‍वर गोबरे आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, आदिवासी हा इमानदार व सभ्यता पाळणारा समूदाय आहे. त्याने निसर्गाचे रक्षण करून निसर्गाचे सौंदर्य अबाधित ठेवले आहे. मात्र सरकार जमिनदारांच्या माध्यमातून आदिवासींना गुन्हेगार ठरवून त्यांच्या जमिनी लुटत आहे. इंग्रजांच्या काळापासून ते स्वातंत्र्योत्तर काळामध्येही आदिवासींना नकारात्मक व अन्यायकारक वागणूक दिली जात आहे.

आदिवासी समाजात मुलगा- मुलगी असा भेद पाळल्या जात नाही.आदिवासींच्या आंदोलनाला नक्षलवादाचे स्वरूप देऊन आंदोलन दडपण्यात येत असल्याचा आरोपही डुंगडुंग यांनी यावेळी केला. यावेळी रूबी हेम्ब्राम यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला नागरिकांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)