शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

काँग्रेसची पदयात्रा घाटंजीत दाखल, जाहीर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:04 IST

माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वातील पांढरकवडा ते दाभडी शेतकरी पदयात्रा शुक्रवारी येथे दाखल झाली. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वातील पांढरकवडा ते दाभडी शेतकरी पदयात्रा शुक्रवारी येथे दाखल झाली. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.यासभेत भाजप सरकार लोकशाहीला धोका असून हे सरकार लोकशाही पायदळी तुडवित असल्याचा आरोप माजी खासदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यांनी विविध घोटाळ्यांचा उल्लेख केला. माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केंद्र व राज्य सरकार शेतकरी व जनतेला केवळ आश्वासने देऊन मोकळे होत असल्याचा आरोप केला. शेतकरी शासनाच्या धोरणांमुळे संकटात सापडले असून आत्महत्येत वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. दाभडी येथे मोदी यांनी आपल्या भाषणातून १९ आश्वासने दिली होती. त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही असा आरोपही मोघे यांनी केला.या सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. वजाहत मिर्झा, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे, माधुरी अराठे, जीवन पाटील, अनिल आडे, जितेंद्र मोघे, शंकर बडे, साजिद बेग आरिज बेग, भारत राठोड, मारोती पवार, देविदास चवरे, जितेंद्रसिंग कोंघारेकर, सभापती सुरेश जयस्वाल, सिकंदर शहा, मोहन मामीडवार, राम देवसरकर, अमर पाटील, सुनील पाटील, डॉ. विजय कडू, माणिक मेश्राम, किशोर दावडा आदी उपस्थित होते.