शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

काँग्रेसची पदयात्रा घाटंजीत दाखल, जाहीर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:04 IST

माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वातील पांढरकवडा ते दाभडी शेतकरी पदयात्रा शुक्रवारी येथे दाखल झाली. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वातील पांढरकवडा ते दाभडी शेतकरी पदयात्रा शुक्रवारी येथे दाखल झाली. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.यासभेत भाजप सरकार लोकशाहीला धोका असून हे सरकार लोकशाही पायदळी तुडवित असल्याचा आरोप माजी खासदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यांनी विविध घोटाळ्यांचा उल्लेख केला. माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केंद्र व राज्य सरकार शेतकरी व जनतेला केवळ आश्वासने देऊन मोकळे होत असल्याचा आरोप केला. शेतकरी शासनाच्या धोरणांमुळे संकटात सापडले असून आत्महत्येत वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. दाभडी येथे मोदी यांनी आपल्या भाषणातून १९ आश्वासने दिली होती. त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही असा आरोपही मोघे यांनी केला.या सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. वजाहत मिर्झा, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे, माधुरी अराठे, जीवन पाटील, अनिल आडे, जितेंद्र मोघे, शंकर बडे, साजिद बेग आरिज बेग, भारत राठोड, मारोती पवार, देविदास चवरे, जितेंद्रसिंग कोंघारेकर, सभापती सुरेश जयस्वाल, सिकंदर शहा, मोहन मामीडवार, राम देवसरकर, अमर पाटील, सुनील पाटील, डॉ. विजय कडू, माणिक मेश्राम, किशोर दावडा आदी उपस्थित होते.