शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

काँग्रेसची पदयात्रा घाटंजीत दाखल, जाहीर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:04 IST

माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वातील पांढरकवडा ते दाभडी शेतकरी पदयात्रा शुक्रवारी येथे दाखल झाली. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वातील पांढरकवडा ते दाभडी शेतकरी पदयात्रा शुक्रवारी येथे दाखल झाली. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.यासभेत भाजप सरकार लोकशाहीला धोका असून हे सरकार लोकशाही पायदळी तुडवित असल्याचा आरोप माजी खासदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यांनी विविध घोटाळ्यांचा उल्लेख केला. माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी केंद्र व राज्य सरकार शेतकरी व जनतेला केवळ आश्वासने देऊन मोकळे होत असल्याचा आरोप केला. शेतकरी शासनाच्या धोरणांमुळे संकटात सापडले असून आत्महत्येत वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. दाभडी येथे मोदी यांनी आपल्या भाषणातून १९ आश्वासने दिली होती. त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही असा आरोपही मोघे यांनी केला.या सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. वजाहत मिर्झा, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे, माधुरी अराठे, जीवन पाटील, अनिल आडे, जितेंद्र मोघे, शंकर बडे, साजिद बेग आरिज बेग, भारत राठोड, मारोती पवार, देविदास चवरे, जितेंद्रसिंग कोंघारेकर, सभापती सुरेश जयस्वाल, सिकंदर शहा, मोहन मामीडवार, राम देवसरकर, अमर पाटील, सुनील पाटील, डॉ. विजय कडू, माणिक मेश्राम, किशोर दावडा आदी उपस्थित होते.