शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

आर्णी व दारव्हा शहरात काँग्रेसचा जनसंताप मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 22:10 IST

केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने सोमवारी दारव्हा आणि आर्णी येथे जनसंताप मोर्चाचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देभाजपा सरकारचा निषेध : संतप्त शेतकºयांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा/आर्णी : केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने सोमवारी दारव्हा आणि आर्णी येथे जनसंताप मोर्चाचे आयोजन केले होते. दारव्हा येथे राहुल ठाकरे यांनी तर आर्णी येथे माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. आर्णीत बैलबंडी मोर्चा काढण्यात आला होता.दारव्हा येथे काँग्रेस कार्यालयाजवळून बसस्थानकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष सय्यद फारूक, अशोकराव चिरडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर बोरकर, सूत गिरणीचे उपाध्यक्ष प्रकाश नवरंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरीनाथ सिंहे, सिद्धार्थ गडपायले, ज्ञानेश्वर कदम, गुलाब राठोड, रमेश ठक, हेमंत चिरडे, मेहमूद अली आदी उपस्थित होते.आर्णी येथे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वात बाजार समितीसमोरुन बैलबंडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरीताई आडे, जिल्हा परिषद सदस्य स्वाती येंडे, किरणताई मोघे, पंचायत समिती सभापती सुरेश जयस्वाल, नगर परिषद उपाध्यक्ष राजू वीरखेडे, नगरसेविका ज्योती उपाध्ये, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मनीष पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनील भारती, माजी नगराध्यक्ष आरिज बेग, अनिल आडे, जितेंद्र मोघे, माजी जिल्हा परिषद सदस्य मिनाक्षी राऊत, साजीद बेग, अ‍ॅड. प्रदीप वानखडे, विलास राऊत, बाळासाहेब शिंदे, राजू गावंडे, माधव राठोड, विजय मोघे, अतुल देशमुख, नीलेश बुटले, गणेश मोरे, अमोल मांगूळकर, खुशाल ठाकरे, छोटू देशमुख, उद्धवराव भालेराव, नरेश राठोड, अजित राठोड सहभागी झाले होते. या मोर्चात शेतकरी आणि महिलांचा मोठा सहभाग होता.या आहेत मागण्यायवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, भारनियमन कमी करावे, हमीभावाने शेतमाल खरेदी करावा, खरेदी केंद्रांची संख्या वाढवावी, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारावर भाव द्यावा, जाहीर झालेली कर्जमाफीची रक्कम तत्काळ शेतकºयांच्या खात्यात जमा करावी, फवारणीमुळे मृत्युमुखी पडलेले आणि विषबाधितांना आर्थिक मदत करावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.