शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

यवतमाळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व

By विशाल सोनटक्के | Updated: November 6, 2023 18:51 IST

यवतमाळ : जिल्ह्यात झालेल्या ३२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. एकूण १६ जागा कॉंग्रेसने जिंकल्या. पाच शिंदे शिवसेना ...

यवतमाळ : जिल्ह्यात झालेल्या ३२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. एकूण १६ जागा कॉंग्रेसने जिंकल्या. पाच शिंदे शिवसेना गटाने तर तीन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या. आठ ग्रामपंचायतीत संमिश्र निकाल राहिला. यवतमाळ तालुक्यात दोन, दारव्हा दोन, पुसद एक, उमरखेड दोन, मारेगाव पाच, राळेगाव सहा, बाभूळगाव चार, केळापूर चार आणि घाटंजी तालुक्यात सहा ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक झाली.  

राळेगाव तालुक्यात सहा पैकी पाच ठिकाणी कॉंग्रेसने तर एक ग्रामपंचायत भाजपने जिंकली. दारव्हात दोनही ठिकाणी शिंदे गटाचा विजय झाला. दरम्यान वर्षभरापूर्वी झालेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीतही जिल्हयात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकत वर्चस्व राखले होते. आता ग्रामपंचायत ३१ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतही काँग्रेसला चांगले यश मिळाल्याने पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत