शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दारव्हा येथे निर्यातबंदीविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होईल, याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. केंद्राच्या हेकेखोर धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. आधीच कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आली.

ठळक मुद्देएसडीओंमार्फत राष्ट्रपतींना निवेदन : केंद्र सरकारचा निषेध, बंदी उठविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातबंदीविरुद्ध येथे तालुका काँग्रेसतर्फे बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी निर्यातबंदी उठविण्याच्या मागणीसाठी तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन पाठविण्यात आले.केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक अडचणीत आले आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे काय परिणाम होईल, याचा कोणताही विचार करण्यात आला नाही. केंद्राच्या हेकेखोर धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. आधीच कोरोनाच्या संकटामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आली. शेती व्यवसायावरही मोठा परिणाम झाला. त्यात कांदा निर्यात बंद झाल्याने कांद्याचे भाव पडले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.निर्यात बंदी त्वरित उठविण्या यावी. अन्यथा याविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश नवरंगे, माजी नगराध्यक्ष सै.फारुक सै.करिम, सर्फराज खान, जमन काझी, विजय गोकुळे, कैलास साबळे, सतीश बागल, प्रवीण काजळे, अशोक देशमुख, महेमूद अली, अरुण नांदेकर, ओंकार मनवर, साहेबराव जवके, अनंत कोल्हे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक