शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

नवीन सभासदांचा कर्ज मिळण्याचा मार्ग बंद

By admin | Updated: July 17, 2014 00:20 IST

शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँकेला जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात २३० कोटीच मंजुर करण्यात आले. जिल्हा बँकेच्या उद्दीष्टपूर्तीवर

यवतमाळ : शेतकऱ्यांना कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँकेला जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र प्रत्यक्षात २३० कोटीच मंजुर करण्यात आले. जिल्हा बँकेच्या उद्दीष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह लागणार आहे. तसेच नवीन सभासदांना कर्ज मिळण्याचा मार्गही बंद झाला आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँकेकडे दरवर्षी पैशांची मागणी करते. या पैशावर जिल्हा बँकेचे कर्जवाटप धोरण ठरते. राज्य सहकारी बँक गत तीन वर्षांपासून जिल्ह्याला पुरसे पैसेच देत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कर्ज वाटपात अडचणी येत आहेत. २०१४-१५ साठी जिल्हा बँकेने राज्य सहकारी बँकेकडे ४०० कोटी रूपयांची मागणी केली होती. प्रत्यक्षात जिल्ह्याला २३० कोटी रूपयेच मंजूर करण्यात आले. जिल्हा बँकेला ६२१ कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट पूर्ण करायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.बँकेने सध्यास्थितीत ५३ हजार ४४३ शेतकऱ्यांना ३३० कोटी रूपयांचे कर्ज वितरीत केले आहे. काही कर्ज बँककडे असलेल्या ठेवितून वितरीत केले आहे. त्यामुळे कर्जवाटपाचे उद्दीष्ट ५० टक्केच्या घरात पोहचले आहे. वाटप करण्यात आलेले कर्ज जुन्याच सभासदांना वितरीत करण्यात आल्याने नवीन सभासदांना एक छदामही मिळाला नाही. (शहर वार्ताहर)