शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
3
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
4
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
5
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
6
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
7
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
8
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
9
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
10
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
11
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
12
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
13
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
14
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
15
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
16
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
17
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
18
याला म्हणतात स्टॉक...! झटक्यात ₹३७०० नं वधारला शेअर; एकाच दिवसात गुंतवणूकदारांना केलं मालामाल, आपल्याकडे आहे का?
19
टाटा-महिंद्रामुळे बाजारात पुन्हा तेजी! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी उसळी; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
'पापा कहते हैं' फेम अभिनेत्रीने सोडली Googleची नोकरी; आता बनली पब्लिसिस ग्रुपची सीईओ

ग्रामपंचायतीतही स्पष्ट बहुमताचा कौल

By admin | Updated: July 29, 2015 02:27 IST

ग्रामपंचायत निवडणूकीतील मुद्दे पुर्णत: भिन्न असतात. सर्वात कठीण निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीचा उल्लेख केला जातो.

स्थिर सत्ता : विधानसभा, लोकसभेची पुनरावृत्ती यवतमाळ : ग्रामपंचायत निवडणूकीतील मुद्दे पुर्णत: भिन्न असतात. सर्वात कठीण निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीचा उल्लेख केला जातो. यात स्पष्टबहुमत अपवादात्मक स्थितीतच मिळते. मात्र नुकत्याच झालेल्या ४६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत बहुतांश गावात मतदारांनी स्पष्ट बहुमताचा कौल दिला आहे. स्पष्टबहुमत अथवा एकाच पक्षाला भरघोस मते हा कौल लोकसभा निवडणुकीत आढळून आला. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेतही झाली. मतदारांनी तोच कित्ता ग्रामपंचायतीतही गिरवला आहे. गावातील विशिष्ट एका पॅनललाच बहुमत मिळेल अशा पध्दतीने मतदान झाल्याचे दिसून येते. अन्यथा आतापर्यंत ग्रामपंचायतीतही कुबड्याचे समर्थन घेऊनच सत्ता स्थापन केली जात होती. काठावरच्या बहुमतामुळे अविश्वास आणण्याचेही प्रकार होत होते. अपवादात्मक स्थितीतच एखादा गावात बहुमतातील सरपंच राहत होता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी दिलेला कौल एकाच बाजूला गेल्याने पाच वर्षसाठी स्थिर अशी सत्ता स्थापन करणे सोयीस्कर झाले आहे. अनेक गावात उठसूठ अविश्वास ठराव आणण्याचा प्रकार घडत होता. त्यालाही आता लगाम बसणार आहे. आता लवकर या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीची प्रक्रिया पुर्ण केली जाणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे. (कार्यालय प्रतिनिधी)