शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
5
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
6
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
7
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
8
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
9
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
10
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
11
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
12
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
13
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
14
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
15
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
16
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
17
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
18
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
19
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
20
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल

गावाची शांतता नागरिकांच्या हाती

By admin | Updated: July 17, 2015 02:31 IST

शहराला सामाजिक व शैक्षणिक वारसा लाभला आहे. गावाचा विकास, गावाची शांतता ही नागरिकांच्या हाती असते.

अखिलेशकुमार सिंह : पुसद येथे शांतता समितीची सभापुसद : शहराला सामाजिक व शैक्षणिक वारसा लाभला आहे. गावाचा विकास, गावाची शांतता ही नागरिकांच्या हाती असते. त्यासाठी पोलीस व नागरिकांमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी गुरुवारी येथे आयोजित शांतता समितीच्या सभेत केले.पुसद शहर पोलीस ठाण्याच्यावतीने आयोजित या सभेला उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, तहसीलदार भगवान कांबळे, ठाणेदार धनंजय जगदाळे, वाहतूक पोलीस निरीक्षक गायकवाड उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षकांनी अवैध धंदे व शहरातील वाहतुकीसंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या. तसेच शहरातील अतिक्रमण, अवैध वाहतूक, मुलींची छेडखानी, फॅन्सी नंबर प्लेट, गोवंश हत्त्याबंदी कायदा आदी विषयांवर अनेकांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी बिपीन चिद्दरवार, अ‍ॅड.उमाकांत पापीनवार, अजय पुरोहित, अभय गडम, डॉ.अकिल मेमन, विनोद जिल्लेवार, अ‍ॅड.अतुल मोटे, सुधीर देशमुख, विश्वास भवरे, मोहमद सनी, अ‍ॅड.अब्दुल रऊफ शेख, डॉ.मोहमद शाहीद, महेश खडसे, निखिल चिद्दरवार, अभिजित चिद्दरवार, संजय बजाज, सुरज डुबेवार, सैयद इत्याक, शरद पाटील, सुनील ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, क्षीरसागर उपस्थित होते. (प्रतिनिधी)