शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

चिखलवर्धा गावाला समस्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:30 IST

गावात जानेवारीमध्ये निवडणूक झाली. नंतर वर्षा कनाके यांची सरपंचपदी निवड झाली. सरपंचपदाची निवड होऊन आता जवळपास तीन महिने ...

गावात जानेवारीमध्ये निवडणूक झाली. नंतर वर्षा कनाके यांची सरपंचपदी निवड झाली. सरपंचपदाची निवड होऊन आता जवळपास तीन महिने उलटले. सचिवांनी मासिक बैठक घेतली व सर्व खाते बदल करण्याचे ठरविले. परंतु अद्याप एकही खाते बदल करण्यात आले नाही, असा कनाके यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी आता सचिवांच्या भोंगळ कारभाराविषयी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र त्यावरही अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

गावात ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत निकृष्ट दर्जाचे व नियमबाह्य कामे होत आहे. सरपंचांना विश्वासात घेऊन काम करण्यात आले नाही. चिलखवर्धा ग्रामपंचायतअंतर्गत गवरधड, गोविंदपूर, धनगर (बेडा) यांचा समावेश आहे. तेथे भीषण पाणीटंचाईची समस्या आहे. मात्र, ग्रामसेवकांना मागील पंचवार्षिक प्राप्त निधी व खर्च निधीची माहिती विचारली असता दिली जात नाही. ते गावात नियमित येत नाही. गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देऊनही चौकशी होत नाही. त्यामुळे सरपंच हतबल झाल्या आहे. गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरपंचांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, पंचायत समिती सभापती यांनी गावाला भेट देऊन समस्या सोडवण्यास मदत करावी, अशी विनंती सरपंच वर्षा कनाके यांनी केली आहे.